मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

भारतीय नुतून वर्ष गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज संभंध

        भारतीय नुतून वर्ष जर मूळ संस्कृती नुसार पाहिले तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच इंग्रजी महिन्या नुसार एप्रिल किंवा मे महिन्यात आपल्या महाराष्ट्राचा लाडका सण गुढीपाडवा आहे ,असे महाराष्ट्रातील जनते वरून दिसून येते .महाराष्ट्रात दिवाळी नंतर या सणाला महत्व आहे .     ह्या सणाचा प्रथम सभंधं जर पहिला तर इंद्र जेव्हा भूतलावर आले.तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक काठी व त्यावर नवीन कापड टाकून त्यांचें स्वागत केले, खर म्हणजे इंद्र हा पाऊस, वर्षा याचा देवता त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी असे स्वागत केले होते. आणि त्यानंतर ही एक परंपराच झाली .       म्हणजे पुराण कथेवरून ही गोष्ट स्पष्ठ होते की हा सण खरा शेतकऱ्यां पासून सुरू झाला असावा .       यानंतर एक पौराणिक कथा ज्यामध्ये असा उल्लेख येतो की श्री राम जेव्हा वनवासातुन पुन्हा अयोध्येत आले , तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या वासींनी गुढी उभारली व रामाचे स्वागत केले .      गुढी हा शब्द खरा तामिळ मधून आला आहे .गुढी म्हणजे तामिळ मध्ये काठी म्हणून गुढी पा...

शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ छत्रपती शिवरायांचे सुरुवाती पासूनचे तत्व आणि सुरुवातीच्या संकटांचा सामना

        प्रत्येक युद्धा मध्ये शक्तिचा वापर करावा लागतो ,हा आपला समज आहे किंवा प्रत्यकाचे तत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजानी अनेक युद्धा मध्ये तुल्यत्मक रित्या शक्तीचा जास्त वापर केला आहे, हे शंभु राजांचे  तत्व असू शकते.पण जर शिवरायांचा विचार केला .तर त्यांनी अनेक युद्धात तुल्यत्मक रित्या बुद्धीचा वापर केलेला दिसतो .      आर्य चाणक्यनी ही त्यांच्या ग्रंथामध्ये शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ चे तत्व स्वीकारले आहे .आर्य चाणक्य यांनी अनेक युद्धात कुटणीती व युक्ती वापरून नियोजना च्या बळावला युद्ध लढले आहे.       श्री राम ही शांत विचार सारणीचे होते रावण व इतर राक्षसांशी युद्ध करताना श्री राम यांनी संयम व नियोजन बद्ध हे तत्व स्वीकारले असेल असे आढळून येते. जिजामतेचे रामायण ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज श्री रामाच्या संयम व शांत तत्वाला सोडणार कसे !       तोरणा जिंखल्या नंतर शिवरायांकडे थांबणे घातक होते .कारण शिवरायांनी निजामविरुद्ध एक प्रकारे बंड पुकारला होता.या मुळे शिवरायांनी संयमित रित्या शेजारील किल्लेदाराशी काहीशी वाटा...

विद्येचे आणि नीतीचे महत्व सांगणाऱ्या महात्मा जोतीराव फुलेंचे तरुण पिढीला दोन शब्द

        महात्मा   जोतीराव फुले जेव्हा तरुण अवस्थेत होते . त्या वेळीच त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या होत्या, त्यांचे असे म्हणणे होते की ,जीवनात विद्या आणि नीती असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, फक्त त्यासाठी प्रथम जीवनात नीती मूल्यांचा म्हणजेच कुठलेही कार्य करताना नियम, योजना, ज्ञान असणे आवश्यक आहे.   विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।     हे जोतीराव फुलेंचे प्रेरक काही कवितेच्या पंक्ती जोतीरावांचे म्हणणे होते की ,वेद हा मानवनिर्मित आहे ,आणि त्यातील जाती व्यवस्था ही पूर्णपणे मानव निर्मिती आहे ,त्यांनी अनेक वेळा जाती व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. या साठी त्यांनी त्यावेळच्या उचवर्गीय समाज म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधात जाऊन दलित अस्पृश्य समाजाला शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. स्वात प्रयत्न करून समाजाच्या विरोधाचा ही सामना केला .       महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म 11 एप्रिल 1627 रोजी कटगुण सातारा जिल्यात झाला .गोविंदराव...

निजाम मुघल व औरंगजेबा सारखे नराधम हिंदू मंदिरे का पाडत होते या मागील कारण

        भारतावर अनेक मुघल शासकांनी राज्य केले,पण त्यांनी राज्य केले म्हणजे सेना व शक्ती जास्त होती, असे मुळातच नाही. ज्यावेळी मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले.त्या मध्ये त्यांनी कमी सैनिकांचा वापर करून युद्ध केले होते.पण जेव्हा मुघल व पाश्चिमात्य अफगाणिस्तान इराण इराक या देशातील म्लेंच्छणी भारतावर अनेक वेळा आक्रमण केले होते. त्यामध्ये भारतीय राजा पुढे ते अनेक वेळा टिकू शकत नव्हते. भारतीय सैनिक निष्ठेने लढत  आणि खाल्या मिठाला ती एकनिष्ठ राहत. तर मुघलांची सेना शरीराने धिप्पाड जरी असली तरीही युद्ध प्रसंगी ती कठीण परिस्थितीचा सामना करू शकत नव्हती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणाऱ्या हिंदू राजा पुढे मुघल अनेक वेळा टिकाव धरू शकत नव्हते.यामुळे शेवटी मुघलांनी कपट युद्धाला सुरुवात केली.मुघलांच्या लक्षात आले की ,भारतीय हिंदू सैनिकांची व राज्यांची खरी आस्था ही हिंदू मंदीरावर आहे .शिवाय हिंदू देवावर त्यांचा स्वतःच्या जीवा पेक्षा जास्त विश्वास आहे .आणि त्याच बरोबर हिंदू सर्वात जास्त दान धर्म  सुद्धा मंदिरातच करतात. मुघलांनी भारतावर सत्ता मिळवण्यासाठी हिंदू सं...

शिवरायांनी स्व क्षमता ,नियोजन व, जनतेत स्वराज्याचा विश्वास निर्माण करून स्वराज्याची सुरुवात केली.

        आपण  पिढीजात व वाड वडिलांकडून मिळालेल्या  संपत्तीला आपले जीवन समाधान मानून तिच्यावरच जगण्याचा प्रयत्न करतो. काही जण तीही सांभाळता येत नाही ,आणि काही जण तर चुकीचे मार्गे दुसऱ्याचे अधिपत्य स्वीकारून का होईना पण सम्पत्ती कमावतात.       इतिहासात असे थोडे वीर आहे ,जे सत्ता व सम्पत्ती स्व क्षमतेने कमवतात.पण त्याचा वापर समाज हितासाठीच करतात. श्री राम जेव्हा वनात होतेे,तेव्हा स्व क्षमता वापरूनच त्यांनी मित्र बनवले गोड वक्तृत्वामुळे  सुग्रीवा सारखे अनेक साथीदार मिळवले . नेतृत्व क्षमते मुळे एक भव्य वानर सेना उभी केली .शिवाय श्री रामाने स्व क्षमता अनेक वेळा राक्षसंचा वध करून दर्शविलीच होती .या सर्व माहिती मागे सांगण्याचे तात्पर्य हेच की समाज हितासाठी ज्यांनी कार्य केले त्या सर्वांनी प्रथम स्व क्षमता दर्शवली.      या मध्ये शिवराय मागे कसे राहणार. राजे जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते लहान होते, काही वर्षांपर्यंत जिजाऊंनीच पुण्याचा करोभार पहिला शिवराय जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे त्यांच्यात स्वराज्याचे स्वप्न रुजू लागले. सामान्य...

मावळे शहाजी राज्यांचे पुत्र म्हणून तुमच्या मागे उभे आहे । दादोजींच्या कटू शब्दांचा शिवरायांवर परिणाम

    शिवरायांनी स्वराज्याच्या सुरुवातीला अनेक संकटांचा सामना केला अनेक वेळा अशा काही परस्थितीला सामोरे जावे लागले. ज्याचा सामना आज आपण केल्यावर छाती धडधडून येईल .ज्यावेळी शिवरायांनी तोरणा दादोजींना पूर्ण कल्पना न देता जेव्हा हातगत केला. त्यावेळी दादोजी कोंडदेव यांना अत्यंत दुःख झाले शहाजी राजांनी ही एक वेळी निजामशाही विरुद्ध बंड पुकारला व कमी सैनिक व आप आपसातील वैरी मुळे तो बंड निजामाने मोडून काढला.     आता त्याच पित्याच्या पावलावर पुत्र चालत आहे ,याचा दादोजींना मनोमनी आनंद होता. पण शहाजी राजे सारखच शिवरायांचा बंड मोडून काडू नये ,असे ही दादोजींना वाटत होते .     ज्यावेळी तोरणा शिवरायांनी हास्तगत केला, त्यावेळेस मनोमनी आनंदीत झालेले दादोजी तोरणा मोहिमेविषयी त्यांना काही न सांगितल्या मुळे काही रागात शिवरायांशी बोलू लागले ते  शिवरायांना ते म्हणाले की -"आता तुम्ही मोठे झाला आमची काहीही गरज राहिली नाही, शहाजी राज्यांनी ज्या विश्वासाने येथे पाठवले तो विश्वास आम्ही ठेऊ शकलो नाही .अम्हाला तुमची काळजी शहाजी राज्या बरोबर जे झाले ते तुमच्या बरोबर नाही व्हावे शिवब...

तोरणा किल्ल्या विषयी थोडक्यात माहिती

तोरणा म्हणजेच शिवरायांच्या विजयाचे पाहिले तोरण म्हटले तरी चालेल . हा किल्ला महाराष्ट्रात पुणे जिल्यातील वेल्हे या तालुख्यात आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी या किल्ल्याला कुशीत घेतले आहे. किल्ल्याची उंची १४०६ मी आणि रुंदी ६०४ फिट  .हा किल्ला कधी बांधला या विषयी इतिहासकारांकडे कोठलीही माहिती नाही, पण या किल्ल्यावरील अवषेशांचे निरीक्षण केल्यावर असे लक्षात येते की, शैव पंथीय लोकांचा आत्रम येथे असावा ,जो पुढे जाऊन १४४० ते १४८६  च्या दरम्यान बहामनी मुघलांनी का किल्ला जिंखला त्यानंतर जेव्हा शिवरायांचा कालावधी आला .त्यावेळी शिवरायांनी फक्त काही साथीदारांच्या साहाय्याने हा  किल्ला हस्तगत केला. शिवराय हयात (जिवंत) होते ,तोपर्यंत  हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात होता .आणि हा किल्ला मोठा असल्या मुळे शिवराय या किल्ल्याला प्रंचड गड पण म्हणत ,पण शिवरायांनी स्वराज्याच्या सुरुवातीला जिंखल्या मुळे स्वराज्याचे तोरण म्हणजेच तोरणा हेच नाव प्रसिद्ध झाले .शिवरायांच्या देहान्त नंतर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यावर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला .पण नंतर औरंगजेबाच्या मृत्यू नंतर मर...

छत्रपती संभाजी महाराज या कारणावरून तरुण असताना मुघलांच्या चंगुळ (बाजूने) गेले होते

      छत्रपती शिवरायांचा छावा म्हटले जाणारे वीर संभाजी महाराज ज्यांनी अखेरच्या श्वासा पर्यंत मुघलांशी लढा दिला.  ज्यांच्या शौर्या पुढे औरंगजेब सुद्धा नमला होता. त्या छ .संभाजी महाराजांवर अनेक वेळा   हा आरोप राज्यांचे विरोधक लावत होते , की संभाजी महाराज युवा अवस्थेत असताना मुघलांना जाऊन मिळाले.पण मूळ तथ्य आणि इतिहासकार मात्र वेगळेच सांगतात .     छत्रपती संभाजी महाराज जेव्हा युवा अवस्थेत होते तेव्हा त्यांचे रक्त सळसळते होते. पण आंतरिक स्वराज्यात शंभू राज्या विरुद्ध मात्र वेगळेच कट शिजत होते.छ संभाजी महाराज जेव्हा नवीन मोहिमेवर निघण्याची तयारी करत तेव्हा अनेक विरोधक ती मोहीम हातातून काढून वेगळ्या किल्ल्यावर फक्त देखरेख करण्यासाठी शिवरायांना सांगून पाठवत. ज्यामुळे संभाजी महाराजांना नवीन काही शिकताच येत नव्हते. त्यामुळे अनेक वेळा त्यांचे शांत मन अस्थिर व्हायचे .    एकदा छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्याच शेजारी असलेल्या काही किल्यांची देखरेख करत होते. शेजारी मुघलांच्या किल्लेदार महाबत खान  होता .जेव्हा त्याला ही गुप्त माहिती कळली की संभा...

हे राज्य रामसारख्या माझ्या थोरल्या बंधूंचे मी फक्त भरता प्रमाणे राज्य संभाळतोय छ. राजाराम महाराजांचे प्रेरक पत्र

   २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजाराम महाराजांचा जन्म रायगडावर झाला छ. राजाराम महाराज म्हणजेच सोयराबाई आणि छत्रपती शिवरायांचे कनिष्ठ पुत्र. जेव्हा संभाजी राजे मुघलांच्या कैदेत गेले , तेव्हा रिक्त छत्रपती चे पद राजाराम महाराजानी भरून काढले .    राजाराम महाराज ही वाघाचाच छावा होता , त्यामुळे शिवराया प्रमाणे ते ही शूर वीर होते .संभाजी महाराज कैदेत असताना    राजाराम महाराजानी कमी धन सैन्य असूनही मुघल ला विरुद्ध सुमारे १२ वर्ष लढा दिला .संताजी आणि धनाजी या वीर योध्यांच्या मदतीने गनिमी काव्या चा वापर करून अनेक वेळा मुघलांना पाणी पाजले .राजाराम महाराज अनेक वेळा मुघलांशी लढा देण्यासाठी स्वतः मोहीम हाती घेत . त्यामुळे सामान्य सरदारामध्ये जोश येत ,राजाराम महाराज धोरणी आणि शांत विचारांचे होते . सुरवातीच्या कालावधीत राजे झाल्या नंतर सोबतीला चुकीच्या सारदारामुळे मद्य च्या आहारी गेले. पण जेव्हा त्यांना शिवरायांचे स्मरण झाले तर वाईट वाटून पुन्हा ते स्वराज्य राखण्यास सुरुवात केली.    औरंगजेबाने जेव्हा वतन  दारी देऊन मराठी सरदारांना स्वतःच्या बाजूला करण्यास सुरु...

संभाजी राज्यांचे बालपणी चे प्रेरक प्रशिक्षण

        शिवराया प्रमाणे शंभू राजे ही बाळपणापासूनच शूर होते. शिवरायांनी ज्या वाघिणी कडून बालपणी रामायण महाभारताचे धडे घेतले तोच वारसा शंभू राजांनाही लाभला होता.       शंभू राजे बालपणापासून तल्लख बुद्दीचे होते .त्यांना कोणतीही गोष्ट एकदा सांगितल्यावर ती त्यांच्या स्मरणात राहत त्यामुळेच ते संस्कृत ,उर्दू ,तमिळ याच बरोबर त्यांना क्षेत्रीय ५ पेक्षा अधिक भाषा येत शंभाजी राज्यांना इंग्रजी भाषेचे सुद्धा ज्ञान होते. या वरून हे लक्षात येते की संभाजी राजे चालू कालावधीत कोणती गोष्ट संकट होऊ शकते याची चाहूल त्यांना लवकर लक्षात येते असे .     सावत्र आई सोयरा बाई अनेक वेळा संभाजी राज्याचे बाल्य मनात काही मतभेदाच्या वाईट गोष्टी सांगत होत्या. असे अनेक इतिहासातील घटकामध्ये आढळून येते. त्यात शंभू राज्यांचे मन लहान पणापासूनच हळवे होते. शंभू राज्यांचे बालपणापासूनचे वैरी ज्यांना संभाजी राजे शिवराया नंतर छत्रपती होऊ नये असे वाटत होते,त्यांनी सतत संभाजी राज्यांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीचे प्रशिक्षण घेणारा याला भाळणार तो कसा.     ...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...

रंगपंचमी आणि त्यामागील भारतीय संस्कृती

  रंगपंचमी भारत खंडात प्राचीन काळापासूनच हा सण साजरा केल्याचे अनेक पौराणिक कथा मधून आढळून येते जसे राधा कृष्ण जेव्हा मथुरेत होते त्या ठिकाणी गोप गोपिका (जे दूध जन्य प्राण्यांचे पालन करायचे )त्या कालावधी तेथील प्रजेने हा सण सुरू केला असावा असा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आदळून येतो त्याच बरोबर भगवान कृष्ण आणि राधा जेव्हा बाल्य अवस्थेत होते तेव्हा रास क्रीडा म्हणजेच बाल्य अवस्थेतील खेळने (ज्याचा अर्थ आज चुकीच्या अर्थाने घेतला जातो) या खेळामध्ये रंग लावणे आनंद उत्सव साजरा करणे असे अनेक क्रीडा कृष्ण भगवान करत असत त्यामुळेच पुढे जाऊन हा सण वसंत पंचमी (उन्हाळ्यात साजरा केला जाणारा सण ) म्हणून रंग पंचमी म्हणून हा सण नाव रुपास आला असावा.    त्याच बरोबर या सणाला प्रेमाचे प्रतीक म्हणून सुद्धा संबोधले जाते .ज्यामध्ये माता पार्वती आणि शंकर भगवान वसंत पंचमीच्या दिवशीच प्रथम दर्शी एक मेकांना भेटले होते . रंगपंचमी हा सण प्रत्यक राज्यात विविध पद्धतीने साजरा केला जातो .महाराष्ट्रात या रंगपंचमीला गोड पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो .तर राजस्थानात नृत्य करून हा सण साजरा केला जातो. तर उत्तर प्रदे...

भक्त प्रल्हाद कडून शिका होळी चे महत्व

    खर पाहिले तर आपण होळी का साजरी करतो या मागील कारण समजून घेणे आवश्यक आहे हिरण्यकाशपुणे आपला मुलगा भक्त प्रल्हाद  भगवान विष्णूचे नामस्मरण करतो म्हणजेच आपल्या शत्रूचे नामस्मरण करतो म्हणून त्याच्या मृत्यु साठी अनेक कुटील कर्म केले ज्यात त्याने आपली बहीण होलिका ईच्या मदतीने प्रल्हादाला मरण्याची योजना बनवली होलीकेला वरदान होते की अग्नी तिला जाळू शकणार नाही पण जेव्हा होलिका प्रल्हादाला। आपल्या सोबत चितेवर घेऊन बसली त्यावेळी प्रल्हादाच्या नामस्मरणामुळे होलिका चितेत जळून गेली तर प्रल्हाद अधिक तेजोमय झाला    आता यामधून आपण काय शिकू शकतो  प्रल्हाद लहान होता आणि आपल्या वाडीला समोर वाळलेल्या कडी समान सुद्धा नव्हता  पण भक्ती मुळे तो सामर्थ्यवान झाला होता  म्हणजेच आपल्या समोरील संकट कितीही मोठे असले तरीही मनात करी भक्ती आणि संयम असेल तरीही यश गोल फिरून आपल्या जवळच येते  

आपली मराठी, मराठी राजभाषा दिन

   माघ शु १५ (२७ फेब्रुवारी )कवी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिना निमित्ताने का होईना आपण एक दिवस मराठी चे महत्व समजून घेण्याचा प्रयन्त करतो. नाहीतर इतर वेळेस आपण इंग्रजीलाच महत्त्व देत बसतो, नक्कीच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले आहे पण आईच्या दुधा शिवाय जगू तरी कसे शकू .     याच ठिकाणी जर आपण कर्नाटक, तामिळ लोक आपल्या भाषेला किती महत्व देतात हे लक्षात .येईल फ्रांस मध्ये तर लोक इंग्रजीला फक्त परदेशातील लोकांशी संवाद साधण्याचे साधन मानतात नाहीतर ज्याला फ्रांस भाषा येत नाही त्याला नोकरी नाही असा तेथील सरकारचा कायदाच आहे. आणि आपल्या देशात ज्याला इंग्रजी येते तोच जसा उच्च शिक्षित.  ज्ञानेश्वर माऊली तर म्हणते -     माझ्या मराठीची बोलू कौतुके     परी अमृता ते ही पैज जिंखे     ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओवीवर विश्व स्तरावर संशोधन केले जाते त्या मराठी तरी आपण कमी समजायला नको .     आज पासूनच आपण आपल्या मुलांना इंग्रजीचे बळजबरीचे शिक्षण देण्या पेक्षा मराठीतून व्यवहारी उदयोग (व्यवसाई) ज्ञान दिले हवे कारण     लाभले आम्हास भाग्य बो...

शिवजयंती रामनवमी आणि कृष्ण जन्म अष्टमी आपण का साजरी करतो या मागील कारण काय ( भाग १)

         प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या दानवांचा अत्याचार वाढला, किंवा मनुष्य जातीवर अन्याय झाल्यावर कोणीतरी दैवी शक्ती जन्म घेते हे खरेच म्हणावे लागेल.       सत युगात रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आणि द्वापार युगात धर्म संकटात आल्यावर श्रीकृष्णा चा जन्म झाला.       प्रत्येक युगात जसे वाईट वृत्तीचे मनुष्य जन्माला आले ,आणि त्यांच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच दैवी पुरुष ही जन्माला आले.         ज्या वेळी महाराष्ट्रा वरच नव्हे तर संपूर्ण भारतावर मुघल शासन करताना हिंदूंवर अत्याचार करत होते, आणि हा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊ ना मात्र दुःख होत होते ,म्हणजेच ही एक चाहूल होती. अनामिक घडण्याची सामान्य जनातेवरील अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा कोणा वीर पुरुषाला धरतीवर पाठवण्याची ही एक चाहूलच असेल.      गर्भवती जिजाऊंना सुद्धा तुळजा मातेकडे कोणी विर पुरुषच जन्माला यावा अशी याचना मातेकडे करत असेल, आणि अभिमन्यू ने जसे आपल्या आईच्या गर्भात असतानाच चक्राविव भेदण्याचे समजून घेतले होते तसेच शिवरायांनी ...

नरवीर तानाजींचे शूर बालपण ( तानाजी मालुसरे माहितीपट भाग १)

            प्रत्येक शतकात इतिहास एका न एका वीरांच्या किर्तीने अलंकृत होत असतो, तानाजी मालुसरे यांनी इतिहासाला आपल्या गौरव गाथेने जसे अलंकृतच केले होते.             तानाजी यांचा जन्म १६२६ मध्ये सातारा जिल्ह्यातील गोंडावली या गावी झाला. वडील कलोजी आणि आई पार्वतीबाई यांचे ते जेष्ठ पुत्र.             तानाजी मालुसरे यांचे वडील  कुस्ती पट्टू होते. त्याच बरोबर ते प्रसिद्ध तलवारबाज ही होते वाडीलाप्रमाणेच तानाजींना युद्ध कौशल्याची आवड लहानपणापासूनच होती.             पुढे वडिलांच्या मृत्यू नंतर तानाजी आपला धाकटा भाऊ येसाजी याच्या बरोबर आपल्या मामाच्या म्हणजेच शेलार मामाच्या गावी उंबरठ या गावी स्थायिक झाले.             बालपणापासून तानाजींनी घरातील सर्व जवाबदारी पार पाडत असतानाच ते पुढे स्वराज्याच्या सेनेत शिवरायांच्या सोबत उभे राहिले.            जवाबदारीच्या बाबतीत जेव्हा सिंह गड सर करण्याची गो...

सुभाषचंद्र बोस यांच्यातील नेतृत्व हा मोलाचा गुण

        सामाजिक कोणत्याही गोष्टीचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यासाठी धेंर्य लागते. नेतृत्व करणाऱ्या गोष्टी विषयी माहिती नसताना जर आपण आव आणून नेतृत्व केले, तर मोठी सामाजिक हानी होण्याची शक्यता असते. वस्तूत काही गुण माणसाला जन्मतःच असतात, त्यापैकीच सुभाषचंद्र यांच्यात नेतृत्व हा गुण आढळून येतो.इंग्रज गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व करून आपण आपल्या देशाला स्वतंत्र करू शकतो असा विश्वास सुभाषचंद्र यांना होता.        तसाच विश्वास जर आपल्याला आपल्या नेतृत्व विषयी असेल, आणि त्यामुळे सामाजिक मोठा बदल घडवून येत असेल, तर नक्कीच आपले नाव इतिहासात अजरामर होण्यास जास्त वेळ लागत नाही.       सुभाषचंद्र यांचे धाडस आणि त्याग काही वेगळाच होता. वडिलांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी कलेक्टरची परीक्षा ८ महिन्यातच उत्तीर्ण करून ही देशाचे नेतृत्व करावे म्हणून ते काँग्रेस मध्ये शामिल झाले. जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली त्यावेळी सुभाषचंद्र बहुमताने निवडून आले. त्यानंतरही जेव्हा प्रांतीय निवडणूक झाली त्यामध्येही देशाचे नागरिकांनी...

एवढया संकटां नंतर झाला होता संभाजी महाराजांचा राज्यभिषेक

        कोणतेही पद आपल्याला प्राप्त करायचे असेल , किंवा मिळत असेल तर त्यासाठी आपली क्षमता दाखवने खुप गरजेचे असते. आपण इतिहासातील अनेक उदाहरणे पाहिले तर राजाने आपली सत्ता आपल्या पुत्रा कडे कोणती ही क्षमता न बघता सोपवली असे आढळून येते. पण संभाजी महाराजांच्या बाबद हे उलट आदळून येते, ज्यावेळी शिवरायांचे देहांत झाले, त्यावेळी संभाजी महाराज मुघलांच्या तावडीतुन सुटून नेटकेच आले होते. परंपरा आणि क्षमते नुसार संभाजी महाराजांचा छत्रपती पदावर अधिकार होता. पण संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाईना आपला पुत्र राजाराम महाराज यांना सत्तेवर बसवायचे होते. म्हणजेच संभाजी महाराजांना माघे मुघल तर समोर स्वतःची आई असे शत्रू होऊन बसले होते .(आणि औरंगजेबाला ही संभाजी महाराज छत्रपती होऊ नये असे वाटत होते.)       यामुळेच सोयराबाईनी स्वतःचे सख्खे भाऊ आणि स्वराज्याचे सेनापती हंबीराव मोहिते यांना संभाजी महाराजांना अटक करण्याचा आदेश दिला. पण जेव्हा हंबीरराव संभाजी महाराजा कडे पोहोचले त्यावेळी त्यांनी आपली तलवार संभाजी महाराजांच्या समोर ठेवली म्हणजेच हंबीररावानी स्वराज्याचे छत्रपत...

जिजाऊ महासाहेब स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान का ? यामागील पाश्वभूमी

        आपल्या स्वतःवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध जो आवाज उठवून त्या अन्यायाला मोडून काढतो ,त्याला आपण वीर मानतो. पण दुसऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, त्याला तर आपण महावीरच म्हटले हवे .     ' उदाहरणार्थ जिजाऊ महासाहेब'. जेव्हा पूर्ण भारतावर मुघल, निजाम जेव्हा हिंदूंवर  अन्याय अत्याचार करत होते .त्याच वेळी महाराष्ट्राचा काही भाग असा ही होता, जेथे हिंदूं सुरक्षित होते .त्यापैकीच ऐका ठिकाणचे महाराज लखुजीराव जाधव. लखुजीराव  निजामाचे सरदार होते .पण इतर प्रदेशामध्ये जो अन्याय चालला होता, तो त्यांनी सिंदखेड मध्ये त्यांनी प्रजेला सुखात ठेवले होते, आणि याच वातावरणात जिजाऊंचा जन्म झाला.      लहानपणापासूनच जिजाऊ हुशार होत्या, त्यांनी खुप लवकर राजकारणात लक्ष दिले होते. वडील सरदार असल्यामुळे जिजाऊंना लहानपणापासूनच घोड्यावर बसने, तालावर चालवणे यांचे प्रशिक्षण मिळाले, शिवाय जिजाऊ घर कामातही चपळ होत्या .     जिजाऊ महासाहेब जेव्हा वडीला बरोबर निजामांच्या प्रदेशात जात तेव्हा तेथील प्रजेवरील अन्याय पाहून मात्र जिजाऊंना अत्यंत दुः...

चंपाषष्ठीला घ्या खंडेरायकडून हे मौल्यवान गुण

          संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवत खंडेराया यांना संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आदराने पुजले जाते. गोंधळाचा पहिला       मान खंडेरायलाच ,पण आपण खंडेरायाला डीवट्या पूजन गोंधळ या वितिरिक्त कधी समजूनच घेतले नाही.               खंडेराया हे एक जागृत देवस्थान आहे .खंडेरायाच्या भक्ती बरोबरच खंडेरायकडून खुप काही शिकण्यासारखे ही आहे.  माणिचुर पर्वतावर सप्तर्षी तप करत होते. पण याच वेळी मल्ल नावाचा राक्षस त्या सप्तर्षीना त्रास देत होता .ब्रम्हाकडून अमरत्व सारखं वरदान प्राप्त झाले होते. त्यामुळे भक्तांच्या रक्षणासाठी शिवशंकराने खंडेरायाच्या अवतार घेतला .      भक्तांचे तारण करण्यास व दृष्टा चा संहार करण्यास देव अवतार घेत असतो, रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आले धर्म भ्रष्ट झाल्यावर श्री कृष्ण आले. तर मुघलांचा अत्याचार वाढल्यावर शिवराय आले, गरज आहे या काळात अशाच वीरांची . मल्लाचा पराभव केल्या नंतर मरताना मल्ल राक्षसाने माझे नाव आपल्यात घ्यावे अशी विनंती केल्यावर खंडेराया मल्हारी या नावाने सुद्धा ...

रामराज्य आणि आजचा भारत भाग 2

          मित्रांनो आजच्या या युगात Technology  मुळे सर्व गोष्टी पटकन आपल्याला मिळतात. क्षणार्धात विमानामुळे दूर देशी जाता येते. फोनवर सुद्धा दूर देशी बसलेल्या मित्राशी पटकन बोलता येते .         पण या सर्व गोष्टी मानवाने भोग आणि चंचल मनाला पटकन मिळाव्यात म्हणून केल्या आहेत ,एका बाजूने या गोष्टी बरोबर तर आहे. पण दुसऱ्या बाजूने अनेक वाईट परिणाम पहावे लागत आहे.        रामराज्य म्हणजे त्रेतायुगात रामाचा आदर्श ठेऊन सर्व राहत होते. राम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम होते. शांतपणा ,विवेक, धेंर्य ,नेतृत्व, युद्धकोशल्य हे गुण रामाचे जसे इंद्रियच होते.         पण आजच्या कलियुग कालावधीत मर्यादा, संयम शांतपणा, विवेक हे गुण तर सोडाच ,पण अनेक मानसिक आजार वाढत आहे. चंचलता, आणि पटकन मिळवण्याच्या लोभात अनेक वाईट काम करण्यास आज माणूस मागे पुढे पाहत नाही ये .         रामराज्यात आजार कमी होते ,लोक शक्तीशाली होते .नाती, नीती आणि पारंपरिक गोष्टीचे पालन करत, लोक सतत कार्यात असत ,धार्मिक गोष्टीना मान देत ...

दिवाळी आणि रामराज्य भाग 1

              सोशियल मीडियाच्या या जगात दूर देशी बसलेला मित्र नक्की जवळ आला आहे. पण जवळची नाती आणि रीत, परंपरा मात्र दूर जात आहे. मुळात दिवाळी साजरी का केली जाते, साजरी करण्याचा खरा अर्थ काय हे पुढील माहिती वरून लक्षात येईलच.              श्री रामांचा १४ वर्षाचा वनवास संपल्याव माता सीता, लक्षुमन, हनुमान सहित अयोध्येत आले, या १४ वर्षाच्या वनवासात श्रीराम व माता सीतेला अनेक कष्ट सोसावे लागले.           (अयोध्या आपले शरीर श्रीराम आपल्या मनातील निश्चय माता सीता चरित्र लक्षुमन  वैराग्य व हनुमान भक्ती आपल्या मध्ये येण्यासाठी श्री राम प्रमाणे अनेक कष्ट सोसावे लागतात.           अयोध्येतील जनता श्री राम अयोध्येत १४ वर्षांचा वनवास संपल्यावर आले, म्हणजेच मोठी वाट पहिल्या नंतर राम राज्य आले म्हणून सर्व जनतेने दिवाळी साजरी केली .दिवाळी म्हणजे रोषणाई,रामराज्य, आनंद ,आणि सुख भरत तर राम १४ वर्षा नंतर न आल्यावर मृत्यूला सामोरे जाणार होता).         (अयोध्येत...

श्री रामानी युद्धासाठी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड का केली ?

          कोणतेही मोठे लक्ष जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी योग्य साथीदारांची साथ असणे गरजेचे आहे. कारण अंतर्गत मतभेद ,अविश्वास आणि फक्त स्वार्थ साधणारे मित्र परिवार जर सोबत असेल ,तर बाहेरील दुष्मणाशी लढून उपयोग तो काय ? पण जर आपण अनेक भारतीय वीरांचा जर विचार केला, तर त्यांनी निस्वार्थ साथीदारांची आणि योद्धाचीच निवड केली आहे.             श्री रामाचा जर विचार केला ,तर त्यांनी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड केली. पण पौराणिक कथा मध्ये जर पाहिले, तर बालीने रावणाला शेपटीला बांधून सात समुद्रात स्नान केले होते. खरे पाहता बाली कडे शक्ती होती ,की त्याचे आणि त्याच्या विरोधकांचे युद्ध करताना नेत्र एकत्रित झाले ,तर सर्व वेरोधकाची शक्ती बाली मध्ये येत होती. सात विविध स्थानावर असणाऱ्या झाडाना एका बानात भेदनाऱ्याच्या हातून बालीचा वध होणार होता इतक्या शक्ती शालीबालीला सोडून श्रीरामांनी बाली कडून मार खाऊन पळालेल्या बालीचा लहाना भाऊ सुग्रीवाची मदत घेतली या मागील कारण होते ते विवेकी विचार धारेचे.            बाली  आणि...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

शिवरायांनी ,जिजाऊंनी आणि दादोजींनी या युक्तीने आणि योजनेने वसवले उद्वस्त पुणे

             आजच्या सरकारला आहे, ते रस्ते आणि आहे त्या सरकारी वास्तू ( शाळा, दवाखान .इ) निट व्यवस्थित ठेवता येत नाहीत. आणि शिवरायांनी तर उद्वस्त पुणे वसवले आणि शिवरायांनी याच पुण्यातून स्वराज्याची सुरुवात केली.              शाहजीराजे यांनी जेव्हा आदिलशाही विरुद्ध बंड पुकारला तेव्हा तो मोडूनन काढण्यात आला. त्यानंतर मुरार जगदेवणे आदिलशहाच्या आदेशाने पूर्ण पुणे उध्वस्त केले.            शिवरायांना पुण्याची जहागीर मिळाली .त्यावेळी पुण्यातील सर्व जनता इतर प्रदेशात निघून गेली होती आणि जी होती तीही दऱ्या खोऱ्या मध्ये लपलेली होती. या सर्वांना शिवरायांनी आणि दादोजींना रक्षणाचा भरोसा देऊन पुणे वासवण्यास सुरुवात केली.              सुरुवातीलाच त्यांना गणरायाचा कौल घडला. ज्या ठिकाणी शिवरायांच्या लाल महालाचे काम करीत होते. त्या ठिकाणी गणरायाची मूर्ती सापडली हे ऐकताच प्रजा जमू लागली .           १.सोन्याचा नांगर सोन्या सारखे पीक     ...

शिवरायांना ही स्वराज्याच्या सुरवातीला ऐकावे लागले होते नकारात्मक बोल,

              ज्या वेळी स्वहीत सोडून समाजहित करण्यासाठी सुरुवात करतो, त्यावेळी आपण सुरुवातिच्या स्तरावर असतो, पूर्ण यश मिळेलच नसते, त्यामुळे इतरांकडून अनेक वेळा नकारात्मक ( negativeness) बोल ऐकावे लागतात.               असेच काही शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या स्थरावर ऐकावे लागले होते.              ज्यावेळी शिवरायांनी तोरणा जिंकला त्यावेळी त्यांच्या जवळ फारच थोडे धन होते .आणि नुकतेच पुणे बसवले होते. त्यामुळे अधिक कर ही गोळा होत नसे.            दादोजी कोंडदेव आणि शिवरायांचे पंत हे शहाजीराज्यांचे विश्वासु लोक, शहाजीराज्यांचा बंडावा आदिलशहाने मोडून काढला होता. तसाच शिवरयांचाही स्वराज्याचे स्वप्न आदिलशहा मोडून काढतो की काय अशी भीती दादोजींना आणि पंताना होती.           पंत एकदा शिवरायाना म्हणाले ही होते, की तुम्ही जी स्वराज्याची सुरुवात केली आहे ती सुरुवात जेव्हा शहाजी राज्यांनी केली होती. त्यावेळी त्यांनाही पराजयचा ...

तोरणावरील खजिना, 'शिवरायांचे नशीब की आई भवानीचा आशीर्वाद'

             कोणाच्याही आयुष्यात यश येण्यासाठी महत्वाची असते ती जिद्द चिकाटी आणि कष्ट पण काही वेळा असे प्रसंग तयार होतात, की त्यावेळी नशिबाची किंवा भगवंत आशीर्वादा ची गरज असते. खर तर भगवंत चांगले कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी उभाच असतो .           शिवरायही जुलुमी आदिलशाही विरुद्ध जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा सुरुवातीला च अनेक संकटे आली ,त्यातील एक होते ते आर्थिक पाठबळ नसल्याचे संकट. शिवरायांनी जेव्हा तोरणा किल्ला जिंखला, त्यावेळी तोरणा किल्याचे बांधकाम करताना शिवरायांना आर्थिक टंचाई जाणवली. त्यांचे मन निराश झाले ,त्यांना विचार येऊ लगले की पुढील माहिम किल्याचे कामे सेनेचे पगार असे अनेक चिंता जाणवू लागल्या ,पण जिजाऊंनी त्यांना धिर दिला व म्हणाल्या की आई भवानी सर्व ठीक करील, आणि तेच बोल खरे ठरले तोरणा किल्याचे बांधकाम कसेबसे चालू होते खोदकाम करताना खजिना सापडला शिवरायांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी पुढील महिमेकडे लक्ष केंद्रित केले.            मग आता प्रश्न हा उभा राहतो ,की शिवरायांनी नशिबावर विश्वास ठेवला...

शिवराय समभाजींच्या जन्मापासून संकटाची वर्दळ भाग 2

          या आधीच्या भागात आपण शिवरायांच्या जन्मकाळावधी पासून संकटांची वर्दळ पहिली, या भागात आपण संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधी पासून संकटांची वर्दळ होती ,ती पुढील मुद्यांवरून पाहू- १. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर या किल्यावर झाला. आणि स्वराज्याला छावा मिळाला. पण वीरांच्या आयुष्यात जन्मापासूनच संकटे जशी त्यांची परीक्षाच पाहतात.    २. सर्वात मोठं संकट म्हणजेच अफजलखान ज्यावेळी शिवरायांवर चालून आला त्याच वेळी संभाजी राजे नुकतेच ४ महिन्यांचे झाले होते, आणि याच कालावधीत अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता, आणि शिवरायांचा मुलुख बेचराख करत चालला होता .           आणि सँभाजी महाराजांचे मामा बजाजी निंबाळकर हे अफजलखानाच्या कैदेत अडकले होते.       ३ .आणि त्याच कालावधीत सँभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई या आजारी होत्या. त्यामुळे संभाजी राजेंना पुरेसे दूध भेटत नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी दाईची व्यवस्था करण्यात आली होती.        ४. आणि याच कालावधीत सँभाजी राजेंच्या मातोश्र...

शिवराय, संभाजीराजेंच्या जन्मापासूनच संकटांची वर्दळ भाग 1

               शिवराय आणि संभाजीराजे यांच्या जन्म कालावधी पासून जर पाहिले तर संकटंचा आणि दुःखाचा च होता. असे दिसून येते प्रथम शिवरायांचे जर पाहिले तर त्यांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंच्या सासर आणि माहेर यामध्ये संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षा मध्ये त्यांचे अनेक आप्तजन मारले गेले होते . आणि त्याच कालावधीत शहाजी राजांनी आदिलशाहीशी बंडावा केला आणि त्या युध्दात शहाजी राजे हरले गेले. आणि आदिलशाहीतील आपलेच काही मराठे सरदार जे शहाजी राजांवर जळत होते त्यांनी शहाजीराजांच्या जवळील सरदारांना फितवण्यास सुरुवात केली त्यामुळे गर्भवती जिजाऊंना आपल्या कोणत्या विश्वासु सरदारांवराकडे देखभाल करण्याआधी ढेवावे हे कळेना त्या नंतर आपला सर्वात जवळचा मित्र विश्वासराव जे शिवनेरी किल्याचे सरदार होते( शेवटी तोही पर मुलुख) पण विश्वास रावांनी मात्र आपल्या भगिनी प्रमाणे जिजाऊंना सांभाळले. ( संकटाच्या काळात जो मित्र कामी येतो तोच खरा मित्र).             मित्रांनो फक्त जन्माच्या कालावधीतच नाही तर त्यानंतर बाल्य अवस्थेततही  वीरांन पुणे शिवरायांना...

शहाजीराजांचे आज्ञाधारक पुत्र शिवराय

               प्रत्येक पित्याला वाटते की आपल्या पुत्राने आपल्या आज्ञात रहावे. पण शिवराय असे कसे की ज्या वेळी आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने कैद केले, आणि त्यांना खाल्या मिठाची आन देऊन बळजबरीने शिवरायांना सर्व जिंखलेले किल्ले देऊन समर्पण करण्यास ये असा मजकूर लिहिण्यास शहाजीराजांना सांगितले. आणि नाईलाजाने शहाजीराजांना ही तसे करावे लागले. आणि एवढे शहाजीराजांचे पत्र आल्यावरही शिवरायांनी आपले हल्ले आदिलशाही किल्यावर चालूच ठेवले. त्याचे कारण असे होते की, शहाजीराजांना ही आंतरिक मनातून शिवरायांच्या कार्याचे कौतुक वाटत होते. व ते आशीर्वाद ही देत होते.  कारण जे शहाजीराजांना करायचे होते. पण फंद फितुरीमुळे झाले नाही ते स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र करत होता ,याचा त्यांना अभिमानच होता. आणि शिवराय मनातून हे जाणतच होते. आणि शहाजी राजांनी ही त्या पत्रातून सांकेतिक भाषेत शिवरायांना आदेशच दिला होता.            शिवराय किती आज्ञाधारक होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी नेस्तनाबूत झालेले पुणे शिवरायांना पुन्हा बसवायला सांगितले...

शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार

  शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार              जीवनात जर मोठे कार्य सम्पन करायचे असेल तर आपल्याला निस्वार्थी आणि त्यागी मित्र बनवणे गरजेचे आहे. संकटाच्या प्रत्येक पावलावर साथ देणारे मित्र  मिळवणे गरजेचे आहे. शिवरायांनी बारा मावळातून अनेक मित्र मिळवले ,आणि शिवरायांचा मित्र परिवार स्वराज्याच्या संकट काळात शिवरायांसाठी मर मिटायला ही तयार होता. स्वराज्या साठी शिवरायांनी कसे मित्र निवडले ते पुढील मुद्यांवरून लक्षातच येईल.  योग्य मित्राची निवड                  शिवरायांच्या मित्र परिवारात जर पाहिले तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम जातीचा भेदभाव केलेला आढळत नाही.फक्त मातृभूमी साठी ज्यांच्या मनात तीव्र इच्छा आहे जे स्वतःच्या प्रणापेक्षा स्वराज्यासाठी बलिदान देण्यास तयार होते असा सर्व मित्र परिवारा कडे शिवराय आकर्षित होताना दिसून येतात . कारण शिवरायांनचे विचारही त्याच प्रकारचे होते, एक प्रकारे शिवरायांनी वर्ण धर्म यांच्या पेक्षा विचार धारेला महत्व दिले म्हणजेच बाय्य गुना पेक्षा आंतर...

सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक

  सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक                 मित्रानो इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे व ते  पुढील पिढीने आदर्श मानून प्रेरित होणे गरजेचे आहे पण इतिहासात नाव कोरने काही सोपी गोष्ट नाही सावित्री बाईंनी इतिहासात नाव कोरले जावे म्हणून काही हट्टहास धरला नव्हता समाजाचे हित इच्छुन त्यांनी कार्य केले पण समाजाचे हित करताना व त्याच समाजापुढे इतिहासात नाव कोरले जाताना त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले ते पूढील काही मुद्यांवरून लक्षात च येईल अशी ही सावित्रीबाईची शिक्षणाची आवड        बालपणापासून च शिक्षणाची आवड  असणाऱ्या सावित्रीबाईंच्या कालावधीत स्त्री ला शिक्षण दिले जात नव्हते.तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.त्या पुस्तकांना आपला गुरू मनात व त्यांना त्या जपत. पण आजच्या कालावधीत जर पाहिले तर सर्व उपलब्ध असूनही आजच्या कालावधीतील सावित्री (मुली) सोशिअल मीडियावर गुंतल्या आहे  जहाँ चाह वहा राह  शिक्षणाची आवड असणाऱ्या सावित्रीबाई ना जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व शिक्षक स्वरूपात मिळाले व त्यांनी ...