मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

निजाम मुघल व औरंगजेबा सारखे नराधम हिंदू मंदिरे का पाडत होते या मागील कारण


 

      भारतावर अनेक मुघल शासकांनी राज्य केले,पण त्यांनी राज्य केले म्हणजे सेना व शक्ती जास्त होती, असे मुळातच नाही. ज्यावेळी मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले.त्या मध्ये त्यांनी कमी सैनिकांचा वापर करून युद्ध केले होते.पण जेव्हा मुघल व पाश्चिमात्य अफगाणिस्तान इराण इराक या देशातील म्लेंच्छणी भारतावर अनेक वेळा आक्रमण केले होते. त्यामध्ये भारतीय राजा पुढे ते अनेक वेळा टिकू शकत नव्हते. भारतीय सैनिक निष्ठेने लढत  आणि खाल्या मिठाला ती एकनिष्ठ राहत. तर मुघलांची सेना शरीराने धिप्पाड जरी असली तरीही युद्ध प्रसंगी ती कठीण परिस्थितीचा सामना करू शकत नव्हती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणाऱ्या हिंदू राजा पुढे मुघल अनेक वेळा टिकाव धरू शकत नव्हते.यामुळे शेवटी मुघलांनी कपट युद्धाला सुरुवात केली.मुघलांच्या लक्षात आले की ,भारतीय हिंदू सैनिकांची व राज्यांची खरी आस्था ही हिंदू मंदीरावर आहे .शिवाय हिंदू देवावर त्यांचा स्वतःच्या जीवा पेक्षा जास्त विश्वास आहे .आणि त्याच बरोबर हिंदू सर्वात जास्त दान धर्म  सुद्धा मंदिरातच करतात. मुघलांनी भारतावर सत्ता मिळवण्यासाठी हिंदू संस्कृती वर ही आगाध करण्याचा प्रयन्त केला. ज्या मुळे हिंदू सैनिकांचा स्वता वरील विश्वास कमी होऊ लागला. शिवाय भारतीय राजा मध्ये ही एकता नव्हती .अनेक वेळी हिंदू राजमध्ये आप आपसातील युद्धा मुळे नेमके आपले विरोधक कोण याचा भारतीय सैनिकामध्ये गोंधळ निर्माण झाला. शिवाय हिंदू राजांनी केव्हा ही इतर भूभागकडे  वाईट नजरेने पाहीले नव्हते. आणि सैनिकांनी ही स्वतःहून आक्रमण करून युद्ध केले नव्हते. भारतात अनेक जाती धर्म पंथ होते .त्या सर्वामध्ये मुघलांनी फूट पडण्याचा प्रयत्न केला गेला .

    त्यामुळे मुघलांनी सर्वात प्रथम हिंदू राजा व सैनिकामधील विश्वास मोडण्यासाठी हिंदू मंदीरे पडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...