मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

निजाम मुघल व औरंगजेबा सारखे नराधम हिंदू मंदिरे का पाडत होते या मागील कारण


 

      भारतावर अनेक मुघल शासकांनी राज्य केले,पण त्यांनी राज्य केले म्हणजे सेना व शक्ती जास्त होती, असे मुळातच नाही. ज्यावेळी मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले.त्या मध्ये त्यांनी कमी सैनिकांचा वापर करून युद्ध केले होते.पण जेव्हा मुघल व पाश्चिमात्य अफगाणिस्तान इराण इराक या देशातील म्लेंच्छणी भारतावर अनेक वेळा आक्रमण केले होते. त्यामध्ये भारतीय राजा पुढे ते अनेक वेळा टिकू शकत नव्हते. भारतीय सैनिक निष्ठेने लढत  आणि खाल्या मिठाला ती एकनिष्ठ राहत. तर मुघलांची सेना शरीराने धिप्पाड जरी असली तरीही युद्ध प्रसंगी ती कठीण परिस्थितीचा सामना करू शकत नव्हती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणाऱ्या हिंदू राजा पुढे मुघल अनेक वेळा टिकाव धरू शकत नव्हते.यामुळे शेवटी मुघलांनी कपट युद्धाला सुरुवात केली.मुघलांच्या लक्षात आले की ,भारतीय हिंदू सैनिकांची व राज्यांची खरी आस्था ही हिंदू मंदीरावर आहे .शिवाय हिंदू देवावर त्यांचा स्वतःच्या जीवा पेक्षा जास्त विश्वास आहे .आणि त्याच बरोबर हिंदू सर्वात जास्त दान धर्म  सुद्धा मंदिरातच करतात. मुघलांनी भारतावर सत्ता मिळवण्यासाठी हिंदू संस्कृती वर ही आगाध करण्याचा प्रयन्त केला. ज्या मुळे हिंदू सैनिकांचा स्वता वरील विश्वास कमी होऊ लागला. शिवाय भारतीय राजा मध्ये ही एकता नव्हती .अनेक वेळी हिंदू राजमध्ये आप आपसातील युद्धा मुळे नेमके आपले विरोधक कोण याचा भारतीय सैनिकामध्ये गोंधळ निर्माण झाला. शिवाय हिंदू राजांनी केव्हा ही इतर भूभागकडे  वाईट नजरेने पाहीले नव्हते. आणि सैनिकांनी ही स्वतःहून आक्रमण करून युद्ध केले नव्हते. भारतात अनेक जाती धर्म पंथ होते .त्या सर्वामध्ये मुघलांनी फूट पडण्याचा प्रयत्न केला गेला .

    त्यामुळे मुघलांनी सर्वात प्रथम हिंदू राजा व सैनिकामधील विश्वास मोडण्यासाठी हिंदू मंदीरे पडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.