मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

तोरणा किल्ल्या विषयी थोडक्यात माहिती



तोरणा म्हणजेच शिवरायांच्या विजयाचे पाहिले तोरण म्हटले तरी चालेल .
हा किल्ला महाराष्ट्रात पुणे जिल्यातील वेल्हे या तालुख्यात आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी या किल्ल्याला कुशीत घेतले आहे. किल्ल्याची उंची १४०६ मी आणि रुंदी ६०४ फिट  .हा किल्ला कधी बांधला या विषयी इतिहासकारांकडे कोठलीही माहिती नाही, पण या किल्ल्यावरील अवषेशांचे निरीक्षण केल्यावर असे लक्षात येते की, शैव पंथीय लोकांचा आत्रम येथे असावा ,जो पुढे जाऊन १४४० ते १४८६  च्या दरम्यान बहामनी मुघलांनी का किल्ला जिंखला त्यानंतर जेव्हा शिवरायांचा कालावधी आला .त्यावेळी शिवरायांनी फक्त काही साथीदारांच्या साहाय्याने हा  किल्ला हस्तगत केला. शिवराय हयात (जिवंत) होते ,तोपर्यंत  हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात होता .आणि हा किल्ला मोठा असल्या मुळे शिवराय या किल्ल्याला प्रंचड गड पण म्हणत ,पण शिवरायांनी स्वराज्याच्या सुरुवातीला जिंखल्या मुळे स्वराज्याचे तोरण म्हणजेच तोरणा हेच नाव प्रसिद्ध झाले .शिवरायांच्या देहान्त नंतर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यावर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला .पण नंतर औरंगजेबाच्या मृत्यू नंतर मराठ्यांनी पुन्हा या किल्ल्यावर भगवा फडकवला आणि नंतर शेवट पर्यंत स्वराज्यातच राहिला.
   या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग पुणे शहरा पासून ५०किमी आहे व चढण्यास तुल्यत्मक रित्या इतर किल्या पेक्षा सोपा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.