मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

श्री रामानी युद्धासाठी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड का केली ?


         कोणतेही मोठे लक्ष जर प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी योग्य साथीदारांची साथ असणे गरजेचे आहे. कारण अंतर्गत मतभेद ,अविश्वास आणि फक्त स्वार्थ साधणारे मित्र परिवार जर सोबत असेल ,तर बाहेरील दुष्मणाशी लढून उपयोग तो काय ? पण जर आपण अनेक भारतीय वीरांचा जर विचार केला, तर त्यांनी निस्वार्थ साथीदारांची आणि योद्धाचीच निवड केली आहे.

           श्री रामाचा जर विचार केला ,तर त्यांनी बाली पेक्षा सुग्रीवाची निवड केली. पण पौराणिक कथा मध्ये जर पाहिले, तर बालीने रावणाला शेपटीला बांधून सात समुद्रात स्नान केले होते. खरे पाहता बाली कडे शक्ती होती ,की त्याचे आणि त्याच्या विरोधकांचे युद्ध करताना नेत्र एकत्रित झाले ,तर सर्व वेरोधकाची शक्ती बाली मध्ये येत होती. सात विविध स्थानावर असणाऱ्या झाडाना एका बानात भेदनाऱ्याच्या हातून बालीचा वध होणार होता इतक्या शक्ती शालीबालीला सोडून श्रीरामांनी बाली कडून मार खाऊन पळालेल्या बालीचा लहाना भाऊ सुग्रीवाची मदत घेतली या मागील कारण होते ते विवेकी विचार धारेचे. 
          बाली  आणि राक्षसांमध्ये युद्ध होत असताना राक्षस जेव्हा पळून गुफेत लपले, त्यावेळी पंधरा दिवसाच्या आत जर मी राक्षसांचा वध करून परत आलो नाही ,तर तू स्वतः राज्यभिषेक करून घे असे बाली ने त्या गुफेत प्रवेश करताना बंधू सुग्रीवाला सांगितले. पण दोन महिने उलटून गेल्यावर जेव्हा बाली आला नाही तेव्हा राज्याच्या रक्षनासाठी सुग्रीवाने राज्यभेषेक केला .पण  त्यावेळी बाली राक्षसांचा वध करून पुन्हा आल्यावर सुग्रीवाचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता बलीने सुग्रीवला राज्या बाहेर काढून दिले .व त्याच्या पत्नीलाही स्वतःकडे ठेऊन घेतले. ही कथा आपण सर्वच जाणतो ,पण इतके झाल्यावरही सुग्रीवाच्या मनात आपल्या भावा विषयी वाईट विचार नव्हता. त्यामुळे च श्रीरामांनी बळा (बाली) पेक्षा समजूत दार विचारांना  (सुग्रीवाला) आपला साथीदार निवडले नाही तरी श्रीरामांनी बालीची मदत मागितली असती. तर बाली काही क्षणातच रावणाला श्रीरामाच्या चरणापाशी घेऊन आला असता, पण राकट विचारांचा बाली आपल्या भावावर अविश्वास दाखवत होता. त्याने श्रीरामांना काय समजून घेतले असते. 

  शेवटी तात्पर्य एवढेच की स्वार्थ मुळक शक्ती शाली मित्रा पेक्ष्या विवेकी आणि शांत मित्र केव्हाही योग्यच.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...