मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ छत्रपती शिवरायांचे सुरुवाती पासूनचे तत्व आणि सुरुवातीच्या संकटांचा सामना


 


     प्रत्येक युद्धा मध्ये शक्तिचा वापर करावा लागतो ,हा आपला समज आहे किंवा प्रत्यकाचे तत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजानी अनेक युद्धा मध्ये तुल्यत्मक रित्या शक्तीचा जास्त वापर केला आहे, हे शंभु राजांचे  तत्व असू शकते.पण जर शिवरायांचा विचार केला .तर त्यांनी अनेक युद्धात तुल्यत्मक रित्या बुद्धीचा वापर केलेला दिसतो .

     आर्य चाणक्यनी ही त्यांच्या ग्रंथामध्ये शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ चे तत्व स्वीकारले आहे .आर्य चाणक्य यांनी अनेक युद्धात कुटणीती व युक्ती वापरून नियोजना च्या बळावला युद्ध लढले आहे.

      श्री राम ही शांत विचार सारणीचे होते रावण व इतर राक्षसांशी युद्ध करताना श्री राम यांनी संयम व नियोजन बद्ध हे तत्व स्वीकारले असेल असे आढळून येते.

जिजामतेचे रामायण ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज श्री रामाच्या संयम व शांत तत्वाला सोडणार कसे !   

   तोरणा जिंखल्या नंतर शिवरायांकडे थांबणे घातक होते .कारण शिवरायांनी निजामविरुद्ध एक प्रकारे बंड पुकारला होता.या मुळे शिवरायांनी संयमित रित्या शेजारील किल्लेदाराशी काहीशी वाटाघाटी करून  तर काहींना आर्थिक लालूच दाखवून तर काहींशी कुटणीती खेळून अनेक किल्यानां स्वतःच्या बाजूने केले .

    त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवातीला आर्थिक अडचणी येतात, किंवा अनेक अडचणी येतात ज्या शिवरयांच्याही आयुष्यात आल्या पन त्या संकतावरही त्यांनी मार्ग शोधला त्यावर त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला .आणि आपला यशाचा मार्ग मोकळा केला .

    त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक संकटे असतील आणि आपल्याला आपले स्वप्न आपले ध्येय पूर्ण करायचे असेल तर नक्कीच शिवरायांचे चरित्र आठवावे म्हणजेच आपले संकट त्यांच्या संकटा पुढे इवलेसे दिसेल आणि त्यांनी वापरल्या योजना आपल्याला कमी येतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...