जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातंत्र्य विरांपासून यशाचे काही धडे घेऊ शकतो - 1. आर्थिक संकट अनेक क्रांतिकारक हे गरीब व आर्थिक टंचाईतलेच होते. घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी ही होत्या, पण त्यांना आर्थिक श्रीमंती पेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे होते. मग त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील चंद्रशेखर आझाद असतील भगतसिंग असेल किंवा सुभाषचंद्र बोस असतील, सुभाषचंद्रानि देशासाठी कलेक्टर पद सोडलं यावरून महत्वाच्या गोष्टीसाठी कोणताही मोह सोडावा हे लक्ष्यात येते, तर अनेक आर्थिक अडचनीणा कसे सामोरे जावे हे आपण स्वातंत्र्य वीरांकडून शिकतो. (तोरणा जिंकल्यावर शिवरायानं समोर अनेक आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते पण त्याच वेळी तोरणा किल्यावर सोन्याचे घडे सापडले ) 2.कठीण परिथितील विजय स्वातंत्र्य विरांसमोर अनेक संकट होती ठीक ठिकाणी इंग्रजचे गुप्तचर होते, त्यात भारतातलेच अनेक शिपाई होते, संदेश पाठवण्यास क्रांतीकारकांना अनेक अडचणनी आल्या प...