मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

तोरणावरील खजिना, 'शिवरायांचे नशीब की आई भवानीचा आशीर्वाद'


 


           कोणाच्याही आयुष्यात यश येण्यासाठी महत्वाची असते ती जिद्द चिकाटी आणि कष्ट पण काही वेळा असे प्रसंग तयार होतात, की त्यावेळी नशिबाची किंवा भगवंत आशीर्वादा ची गरज असते. खर तर भगवंत चांगले कर्म करणाऱ्यांच्या पाठीशी उभाच असतो .

          शिवरायही जुलुमी आदिलशाही विरुद्ध जेव्हा युद्ध पुकारले तेव्हा सुरुवातीला च अनेक संकटे आली ,त्यातील एक होते ते आर्थिक पाठबळ नसल्याचे संकट. शिवरायांनी जेव्हा तोरणा किल्ला जिंखला, त्यावेळी तोरणा किल्याचे बांधकाम करताना शिवरायांना आर्थिक टंचाई जाणवली. त्यांचे मन निराश झाले ,त्यांना विचार येऊ लगले की पुढील माहिम किल्याचे कामे सेनेचे पगार असे अनेक चिंता जाणवू लागल्या ,पण जिजाऊंनी त्यांना धिर दिला व म्हणाल्या की आई भवानी सर्व ठीक करील, आणि तेच बोल खरे ठरले तोरणा किल्याचे बांधकाम कसेबसे चालू होते खोदकाम करताना खजिना सापडला शिवरायांना प्रचंड आनंद झाला. त्यांनी पुढील महिमेकडे लक्ष केंद्रित केले.

           मग आता प्रश्न हा उभा राहतो ,की शिवरायांनी नशिबावर विश्वास ठेवला की देवावर की स्वतःच्या कार्यावर . तर तर्क लावून पाहिल्यावर माझ्या मते शिवरायांनी स्वतःच्या हातून जितके कर्तृत्व होतील त्यावर विश्वास ठेवला असेल जे भगवंताच्या हातात असेल ते त्यांनी भगवंतावर सोडले असेल.

      म्हणून नशिबावर टिकून राहण्या पेक्षा कर्तृत्वावर टिकून राहणे महत्वाचे आहे,शिवराय स्वराज्यासाठी लढत होते त्यामुळेच भवानी आई त्यांच्यावर प्रसन्न झाली असेल.

यावरून एक नक्कीच सिद्ध होते की-

 चांगले कार्य करत असाल आणि मार्गामध्ये मोठी संकटे आली असल्यावर ती जर आपल्या क्षमते च्या परे              असतील तर ती भगवंतावर सोडून आपल्याकडून जितके होईल तेवढे तरी करत राहणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.