२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
सोशियल मीडियाच्या या जगात दूर देशी बसलेला मित्र नक्की जवळ आला आहे. पण जवळची नाती आणि रीत, परंपरा मात्र दूर जात आहे. मुळात दिवाळी साजरी का केली जाते, साजरी करण्याचा खरा अर्थ काय हे पुढील माहिती वरून लक्षात येईलच.
श्री रामांचा १४ वर्षाचा वनवास संपल्याव माता सीता, लक्षुमन, हनुमान सहित अयोध्येत आले, या १४ वर्षाच्या वनवासात श्रीराम व माता सीतेला अनेक कष्ट सोसावे लागले.
(अयोध्या आपले शरीर श्रीराम आपल्या मनातील निश्चय माता सीता चरित्र लक्षुमन वैराग्य व हनुमान भक्ती आपल्या मध्ये येण्यासाठी श्री राम प्रमाणे अनेक कष्ट सोसावे लागतात.
अयोध्येतील जनता श्री राम अयोध्येत १४ वर्षांचा वनवास संपल्यावर आले, म्हणजेच मोठी वाट पहिल्या नंतर राम राज्य आले म्हणून सर्व जनतेने दिवाळी साजरी केली .दिवाळी म्हणजे रोषणाई,रामराज्य, आनंद ,आणि सुख भरत तर राम १४ वर्षा नंतर न आल्यावर मृत्यूला सामोरे जाणार होता).
(अयोध्येतील जनता म्हणजेच आपले पंच इंद्रिय (कान, नाक, तोंड, त्वचा, डोळे )व भरत म्हणजेच आपला अंतर आत्मा ,जोपर्यंत आत्मा व पंच इंद्रिय यांना निश्चय(राम), भक्ती (हनुमान) ,चरित्र (माता सीता) ,व वैराग्य (लक्षुमन) यांची भेट होत नाही, तो पर्यंत श्री राम ,श्री कृष्णा, शिवराय यां सारखे व्यक्तित्व घडत नाही.
(अयोध्येतील रामराज्य व आजचा भारत यांच्यातील साम्य आपण पुढील भागात पाहू-)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा