२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
शिवराय आणि संभाजीराजे यांच्या जन्म कालावधी पासून जर पाहिले तर संकटंचा आणि दुःखाचा च होता. असे दिसून येते प्रथम शिवरायांचे जर पाहिले तर त्यांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंच्या सासर आणि माहेर यामध्ये संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षा मध्ये त्यांचे अनेक आप्तजन मारले गेले होते . आणि त्याच कालावधीत शहाजी राजांनी आदिलशाहीशी बंडावा केला आणि त्या युध्दात शहाजी राजे हरले गेले. आणि आदिलशाहीतील आपलेच काही मराठे सरदार जे शहाजी राजांवर जळत होते त्यांनी शहाजीराजांच्या जवळील सरदारांना फितवण्यास सुरुवात केली त्यामुळे गर्भवती जिजाऊंना आपल्या कोणत्या विश्वासु सरदारांवराकडे देखभाल करण्याआधी ढेवावे हे कळेना त्या नंतर आपला सर्वात जवळचा मित्र विश्वासराव जे शिवनेरी किल्याचे सरदार होते( शेवटी तोही पर मुलुख) पण विश्वास रावांनी मात्र आपल्या भगिनी प्रमाणे जिजाऊंना सांभाळले.( संकटाच्या काळात जो मित्र कामी येतो तोच खरा मित्र).
मित्रांनो फक्त जन्माच्या कालावधीतच नाही तर त्यानंतर बाल्य अवस्थेततही वीरांन पुणे शिवरायांना करोभारासाठी मिळाले पण त्याही अवस्थेत त्यांनी यश मिळवले अशी अनेक संकटे आली होती.
यावरून फक्त एकच गोष्ट सिद्ध होते की ज्यांच्या आयुष्यात संकटांचा भडिमार असतो ,त्या व्यक्तींचे जीवन जसे संघर्षानीच भरलेले असते पण जो या संकटांचा सामना करतो तोच प्रसिद्ध होतो.
शिवराया प्रमाणेच संभाजी राज्यांचे जन्म कालावधी संघर्षानी भरलेला होता आपल्याही आयुष्यात अशा संघर्षा च्या प्रारस्थिती येत असतील तर त्याचा योग्य प्रकारे सामना करा काय भरवसा तुम्हीही शिवरयाप्रमाणे काही वेगळे करून जाल.
(संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधीत संकटे होती तो भाग आपण पुढील पोस्ट मध्ये पाहू)
क्रमशः....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा