मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

मावळे शहाजी राज्यांचे पुत्र म्हणून तुमच्या मागे उभे आहे । दादोजींच्या कटू शब्दांचा शिवरायांवर परिणाम


    शिवरायांनी स्वराज्याच्या सुरुवातीला अनेक संकटांचा सामना केला अनेक वेळा अशा काही परस्थितीला सामोरे जावे लागले. ज्याचा सामना आज आपण केल्यावर छाती धडधडून येईल .ज्यावेळी शिवरायांनी तोरणा दादोजींना पूर्ण कल्पना न देता जेव्हा हातगत केला. त्यावेळी दादोजी कोंडदेव यांना अत्यंत दुःख झाले शहाजी राजांनी ही एक वेळी निजामशाही विरुद्ध बंड पुकारला व कमी सैनिक व आप आपसातील वैरी मुळे तो बंड निजामाने मोडून काढला.

    आता त्याच पित्याच्या पावलावर पुत्र चालत आहे ,याचा दादोजींना मनोमनी आनंद होता. पण शहाजी राजे सारखच शिवरायांचा बंड मोडून काडू नये ,असे ही दादोजींना वाटत होते .

    ज्यावेळी तोरणा शिवरायांनी हास्तगत केला, त्यावेळेस मनोमनी आनंदीत झालेले दादोजी तोरणा मोहिमेविषयी त्यांना काही न सांगितल्या मुळे काही रागात शिवरायांशी बोलू लागले ते  शिवरायांना ते म्हणाले की -"आता तुम्ही मोठे झाला आमची काहीही गरज राहिली नाही, शहाजी राज्यांनी ज्या विश्वासाने येथे पाठवले तो विश्वास आम्ही ठेऊ शकलो नाही .अम्हाला तुमची काळजी शहाजी राज्या बरोबर जे झाले ते तुमच्या बरोबर नाही व्हावे शिवबा हीच आमची इच्छा, स्वराज उभं करायचं म्हणजे मानस लागतात, पैका लागतो, आत्ता जे मावळे तुमच्या मागे उभे आहे ते फक्त शहाजी राज्यांचे पुत्र म्हणून शिवाजी राजे म्हणून नाही. ह्या माणसांना तयार करायचा म्हणजे यांच्यात विश्वास निर्माण करावा लागतो." या शब्दांनी शिवरायांना रागही आला आणि वाईट ही वाटले. पण त्यांना माहीत होते की दादोजींना आपल्या पेक्षा जास्त परिस्थितीचा अनुभव आहे. 

   दादोजींच्या शब्दांनी शिवरायांत स्व प्रतिभेची स्वतःच्या क्षमतेला परखन्याचा अंकुर रोवला गेला.

   या पुढील भागात आपण शिवरायांनी वडिलांच्या धनाचा वापर न करता स्व क्षमाता वापरून सुरवातीचे यश कसे मिळवले ते पाहू.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.