मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

रंगपंचमी आणि त्यामागील भारतीय संस्कृती


  रंगपंचमी भारत खंडात प्राचीन काळापासूनच हा सण साजरा केल्याचे अनेक पौराणिक कथा मधून आढळून येते जसे राधा कृष्ण जेव्हा मथुरेत होते त्या ठिकाणी गोप गोपिका (जे दूध जन्य प्राण्यांचे पालन करायचे )त्या कालावधी तेथील प्रजेने हा सण सुरू केला असावा असा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आदळून येतो त्याच बरोबर भगवान कृष्ण आणि राधा जेव्हा बाल्य अवस्थेत होते तेव्हा रास क्रीडा म्हणजेच बाल्य अवस्थेतील खेळने (ज्याचा अर्थ आज चुकीच्या अर्थाने घेतला जातो) या खेळामध्ये रंग लावणे आनंद उत्सव साजरा करणे असे अनेक क्रीडा कृष्ण भगवान करत असत त्यामुळेच पुढे जाऊन हा सण वसंत पंचमी (उन्हाळ्यात साजरा केला जाणारा सण ) म्हणून रंग पंचमी म्हणून हा सण नाव रुपास आला असावा.

   त्याच बरोबर या सणाला प्रेमाचे प्रतीक म्हणून सुद्धा संबोधले जाते .ज्यामध्ये माता पार्वती आणि शंकर भगवान वसंत पंचमीच्या दिवशीच प्रथम दर्शी एक मेकांना भेटले होते .

रंगपंचमी हा सण प्रत्यक राज्यात विविध पद्धतीने साजरा केला जातो .महाराष्ट्रात या रंगपंचमीला गोड पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो .तर राजस्थानात नृत्य करून हा सण साजरा केला जातो. तर उत्तर प्रदेशात रंग उडवून हा सण साजरा केला जातो.

   हा सण साजरा करताना सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो.

पण मूळ रंग पंचमीत उन्हाळ्यातील शरीराला थंड ठेवतील अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. त्या मुळे सर्व वाचक प्रेमींना आग्रहाचे म्हणणे की पाण्याची नासधूस करण्या पेक्षा शरीराला व मनाला थंड ठेवतील अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करून ही रंग पंचमी साजरी करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.