मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

स्वतंत्रवीर म्हणून नावाजलेले विनायक दामोधर सावरकर

  ने मजसी ने परत मातृभूमीला ।  सागरा, प्राण तळमळला    भारत भूमीच्या स्वातंत्रतेसाठी कोठलीही किंमत मोजू पण स्वातंत्र्याची देवता आम्ही प्रसंन्नच करू ही जिद्दीची असा ठेवणारे विनायक दामोधर सावरकर     स्वतंत्र वीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर यागावी राधाबाई यांच्या पोटी झाला.  वडील दामोधर सावरकर यांना एकूण तीन अपत्य त्या पैकी विनायक हे दुसऱ्या क्रमांकाचे. विनायक यांचे वडील हे व्यवसायाने सावकार. विनायक नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे छत्र त्यांच्या पासून हिरावले. मोठया काकूने त्यांचा सभांळ केला. पुढे इंग्रजांच्या अत्याचारमुळे त्यांची सावकिरी गेली. आणि त्यातच प्लेग रोगाच्या साथी मध्ये वडीलही वारले. मोठया काकांना इंग्रजांनी एका आंदोलनात गोळी झाडली, असे अनेक संकटे भघितल्यावर तुळजा माते पुढे शिवराया प्रमाणे प्रण घेतला की शेवटच्या स्वासा पर्यंत इंग्रजां बरोबर संघर्ष करत राहील.     स्वातंत्रवीर सावरकर हे बालपणापासूनच हुशार होते. सावरकर हे छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरित होते. काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर इंग्...

छत्रपती शिवरायांच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या जयंती का ?

  छत्रपती शिवरायांची   सर्वात प्रथम जयंती साजरी केली असेल तर ती म्हणजे महात्मा जोतीराव फुलेंनी. त्यांनीच सर्वप्रथम शिवरायांची समाधी शोधली. व 1869 रोजी जयंती साजरी केली. पण त्यांनी जी जयंती साजरी केली, ती शिवकालीन बखरींनी नमूद केलेली तारीख होती. यानंतर जेव्हा लोकमान्य टिळकांनी पुण्यात एप्रिल 1900 च्या दरम्यान शिवरायांची जयंती साजरी केली. याचा सविस्तर उहापोह त्यांनी केसरी वृत्तपत्रात 14 एप्रिल 1900 रोजी केला आहे.        यात मुख्य कारण जर पाहिले तर शिवरायांचा जन्म ज्या कालावधीत झाला. तो कालावधी धामधुमीचा होता. शहाजीराजे आदिलशीहीशी बंड करून बंगळूरला होते. व जिजामाता या शिवनेरी किल्यावर होत्या. जिजाऊंच्या रक्षणासाठी किल्लेदराने किल्ला पूर्ण कडे कोट बंद केला होता. या धामधुमीच्या कालावधीत बखरी यांच्या कडून योग्य तारीख बखरीत लिहिणे राहून गेली असेल असे एक कारण आढळते. शिवाय शिवरायही स्वतःचाच महिमा गुणगान किंवा इतिहास लिहून घेणाऱ्यामधले राजे नव्हते. स्वराज्याच्या कार्यात ते इतके व्यस्त होते, की त्यांच सार आयुष्य मुघल ,आदिलशाही  यांच्याशी संघर्षात व स्वराज्य स्थाप...

छत्रपती शिवराय नवीन मोहीम हाती घेण्या अगोदर घेत होते या पद्धतीची सुरक्षा व काळजी

        छत्रपती शिवराय बालपणापासूनच शांत व विचारी स्वभावाचे होते, कोणताही नवीन निर्णय घेण्या अगोदर ते अनेक बाजुंनी त्या गोष्टीचा विचार करत. पूर्ण गुप्तचरां कडून योग्य माहिती मिळाल्यावर ते पुढची योजना राबवत.        कोणत्या किल्यावर ते हमला करणार आहे. याविषयी काही वेळा जिजाऊ महासाहेब यांना सुद्धा माहीत नसतं. एवढंच काय तर जे सैनिक शिवराया बरोबर कामगिरीवर जात त्यांना सुद्धा शिवराय कोणता किल्ला, व कोणती कामगिरी बजावणार आहे याचा पत्ता सुद्धा लागत नसे. अफजलखान वधाच्या वेळी शिवरायांनी कोणती योजना बनवली आहे याची माहिती जिजामाता सह बाकी इतर कोणालाही नव्हती. एवढी छत्रपती शिवराय गुप्तता राखत.      याचे मूळ कारण बघितले तर दुष्मणाला  कुठल्याही पद्धतीने आपण घेणारे निर्णय कळू न देने. अदिलशाही किंवा मुघलशाही असो या शाही मध्ये सुद्धा गुप्तचर ठेवत. त्यामुळे नव उमळलेलं हे स्वराज्य बघण्यासाठी शिवरायांना अधिक सावधगिरी बागळणे आवश्यक होते. शिवाय शिवरायांचेच अनेक नातेवाईक शरीराने शिवरायनकडे आणि जहागिरीसाठी मनातून आधीलशाही मुघलशाही यांच्याकडून होते. ...

प्रत्येक किर्तीवान पुरुषा मागे एका धेर्य वाण मातेचाच हात । जागतिक मातृदिन

      मित्रांनो आपण जर पाहिले तर अनेक कीर्तीवाण मातानी इतिहासात आपली नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आढळून येते. ज्यांनी आपल्या पोटी एका शूरविरास जन्म दिला.      भारत भूमी तर अनेक वीरांनी भरली आहे पण त्यांना घडवण्यासाठी एक माताच होती, हेही आपण लक्षात घ्यायला हवे,       माता कौसल्या यांनी प्रभू राम यांना जन्म दिला आणि आपल्याला एक मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र बघण्यास मिळाले. यावरून माता कैसाल्या यांनी श्री रामाला जी शिकवण दिली असेल, ती  श्री रामच्या कीर्ती यावरून लक्षातच येते.      माता देवकी यांनी श्रीकृष्ण रक्षणासाठी जे प्रयन्त केले ते फक्त एक माताच करू शकते, तर माता यशोदेने श्रीकृष्ण यांना ज्या प्रेमाने वाढवले, यातून ऐका प्रेमळ मातेचे जीवापाड प्रेम दिसून येते.    कुंती मातेने पांडवांना धर्माविषयी जागृत केले नसते, तर महाभारतातील धर्मयुद्ध झालेच नसते.      राजमाता  जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले नसते. शिवरायांनी ज्या ठिकाणी स्वराज्य मिळवले, त्याठिकाणी काय अवस्था असती ते वेगळे सांगाय...

शिवरायांच्या बालपणीच्या लाल महाला विषयी थोडक्यात माहिती

        शहाजी   महाराजांनी छत्रपती शिवरायांवर पुण्याचा जहागीर सोपवली. त्यावेळी शिवराय लहान होते. त्यामुळे दादोजी आणि जिजाऊच पुण्याचा करोभार पाहत होतो. नेस्त नाबूत केलेल्या पुण्यात सुरुवातीला शिवरायांना व जिजाऊंना राहण्यासाठी व करोभार बघण्यासाठी जागा नव्हती. राजमाता जिजाऊ यांच्या आदेशाने दादोजींनी लाल महालाचे काम सुरू केले. पुण्यात जनता पुन्हा येऊन काम करावी यासाठी दादोजींनाही युक्ती मिळाली लाल महालाचे काम त्यांनी जोरात सुरू केले.       ही जागा बघताना दादोजींनी अनेक छोटया छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या. पाणी मुबलक हवे, जंगली जनावरापासून दूर ,आणि असे ठिकाण ज्यापासून जहागिरीव र लक्ष ठेवता येईल. आणि जनतेला फिर्याद मांडण्यासाठी जवळचे स्थान असेल.     लाल दगडांनी बांधले म्हणून लाल महाल नाव ठेवण्यात आले. लाल महाल हा पुणे शहराच्या मध्यभागी असून कसबे पेठ यामध्ये जिजामाता उद्यानात आहे.  हे उद्यान १९८८ साली महिला व लहान मुलांसाठी बनवले होते. जवळच शनिवार वाडा, आणि गणपतीचे भव्य मंदिर आहे.    शिवरायांचे सर्व लहानपणीचे बालपण याच महाल...

आठव्या वर्षीच रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली होती कविता शिवराया कडून झाले होते प्रेरित

    ज्या वयात आपल्याला शाळेतील बाराखडी व्यवस्थित येत नाही, त्या वयात रवींद्र नाथ टागोर यांनी कविता लिहिणे चालू केले होते.       रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोराशनग येथील पिराली या ब्राम्हण कुटुंबात झाला. वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी. देवेंद्रनाथ यांना एकूण १४ अपत्य होती. त्यात रवींद्रनाथ १३ वे. लहानपणापासूनच रवींद्रनाथ यांना काव्य लेखन कथा लेखन यात रस होता. वयाच्या  १६ व्या वर्षीच त्यांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला.     पुढे ब्यारिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले.पण कोठलीही पदवी न घेता ते भारतात परतले. बंगालला परतल्यावर त्यांनी मृणाली देवी यांच्याशी विवाह केला. रवींद्रनाथ यांना एकूण ५ अपत्य झाली. पण त्यातील २ अपत्य  वारली.      पुढे रवींद्र नाथाच्या वडिलांचे निधन झाल्यावर ते आपली घरची मालमत्ता सभाळण्यासाठी जन्म गावी परतले. पण येथेच त्यांच्या पत्नी व तीनही अपत्याचा मृत्य झाला.       अनेक दुःख झेलण्या नंतरही त्यांनी गीतांजली हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यासाठी त्यां...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

संकटातही एका बाणात अनेक निशाण भेदण्याची कला फ़क्त छत्रपती शिवरायांतच (भाग २)

  छत्रपती   शिवरायांनी आपल्या सरदारांना आणि मावळ्यांना मातृभूमी विषयी एवढं जागृत केलं होतं की दुष्मन कितीही मोठा असोत पण त्याचा सामना करायचाच.  त्यामुळेच बाजी पासळकरांनी दोन मोठे विरोधक सुभानमंगळ गडावर असूनही त्यांचा सामना केला.        शिवरायांना गड ताब्यात आल्याची वर्दी बाजीनी दिली. गड फत्ते झाल्याचे समजतात. शिवरायांना खुप आनंद झाला. पण जेव्हा ही बातमी आधीलशाहाने पाठवलेल्या फत्तेखानाला समजली तो चवताळून उठला. त्याने सरळ चाकण वर चढाई करायचे ठरवले.      इकडे बाजी पासळकरांनी सुभानमंगळ गडातून मोठी लूट मिळविली. घोडे आणि दारुगोळा मोठया प्रमाणात मिळाल्यावर ती सर्व कुमक घेऊन शिवरायांनी बाजींना चाकण ला बोलावले. आदिलशाहीचा दारुगोळा अदिलशाही वर वापरायचा असे शिवरायांनी ठरवले.         फक्त मोठ्या फौजेच्या भरोश्यावर आलेला फत्तेखान शिवरायांच्या योजनेला समजू शकला नाही त्याने सरळ किल्यावर हल्ला चढवला. शिवरायांनी सर्वात आधी खानाला तोफांच्या गोळ्यांच्या सीमेत आणले, व त्यानंतर बेसावध खानावर गोळे डागण्यास सुरुवात केली. तोफेच्या गोळ्...

संकटातही एका बाणात अनेक निशाण भेदण्याची कला फ़क्त छत्रपती शिवरायांतच ( भाग १)

  छत्रपती  शिवरायांच्या अदिलशाही विरुद्ध चाललेल्या कार्यवाही बघितल्यावर शिवरायांनी ज्यावेळी चाकण घेतला. त्याशेजारीच असलेले अदिलशाहीचे शिरवळचे ठाणे या ठिकाणी  असलेल्या अमिनाने अदिलशाही मध्ये शिवराया विरुद्ध तक्राळ केली. त्यांनतर अमिनाच्या तक्रारीने व दरबारातील शिवरायांच्या विरुद्ध कानपिचक्या ऐकल्यावर नशेत धुंद अदिलशाहा काहीसा जागा झाला. त्याने ताबडतोब शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानाला पाठवले.       ही खबर जेव्हा शिवरायांना समजली, त्यावेळी शिवराय काहीसे हर्ष भरीत झाले. पण दरबारातील जिजाऊ महासाहेब ,बाजी पासलकर ,तानाजी सर्व अचर्यचकीत झाले. जिजाऊंनी विचारल्यावर शिवराय म्हणाले की "आम्ही विचार केला त्यापेक्षा अदिलशाही काहीशी उशिरा जागी झाली. मुळात खर पाहिलेतर हे आपल्याला संकट नाही तर संधीचं आहे. कसे काय या विषयी बाजी पासलकर यांनी शिवरायांना विचारल्यावर शिवराय म्हणले "सर्वात आधी आपण फत्तेखानाला अडवू बाकी आई भवानी बळ देईलच.     ठरल्या प्रमाणे शिवारायनी चाकण किल्यावर आले. तो पर्यंत फत्तेखान खळत- बेलसरला तळ देऊन बसला होता. शिवराय चाकणला आल्य...

आम्हाला गड नको. तुम्ही हवे होता, शिवरायांचे फिरंगोजी नरसाळ यांना बोल

      छत्रपती   शिवरायांच्या आदिलशाही विरुद्ध कार्यवाही सुरूच होती. तोरणा , पुरंधर, रायरेश्वर घेतल्यानंतर शिवराय पुढील कोणती कामगिरी हातात घेतात, यासाठी लाल महालात बैठका बसू लागल्या. या बैठकीत तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी वैगेरे मंडळी हजर असायची.      एकदा बैठकीत शिवरायांनी दर्शनासाठी अर्धी फौज घेऊन बाहेर पडायचे ठरवले. पण यातील कोणालाच काही माहीत नव्हते, सर्वाना वाटले की शिवराय पुन्हा रायरेश्वराच्या दर्शनासाठी चालले आहे. पण अर्ध्या मार्गावर शिवारायनी मार्ग बदलला आणि चाकणची वाट पकडली. सर्व चकित झाले. काहींना वाटले की शिवराय चाकण घेण्यासाठी निघाले आहेत. तानाजीने अदबीने विचारले की राज चाकण घेण्याचा विचार दिसतोय , यावर शिवराय म्हणाले की "आई भवानी जी बुद्धी देईल ते करू.    शिवराय चाकण किल्याच्या दरवाज्या समोर फौज घेऊन उभे राहिले. हवलंदाराला काहीच कळेना. चाकण किल्याचे किल्लेदार होते   फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजी स्वभावाने धार्मिक व कर्मठ होते. मातृभूमी वर त्यांना प्रेम होते. पण पिढी जात त्यांना आदिलशाहीचा किल्ला राखण करावा लागत होते....

यशवंतराव चव्हाण यांच्या या चतृर्या मुळे मुंबई महाराष्ट्रात। १ मे महाराष्ट्र दिन

       इंग्रजांनी भारताची फाळणी जाती नुसार करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परिणाम भारत पाकिस्तान फाळणी होण्यास कारक ठरली.       पण जेव्हा भारत एकसंघ राष्ट्र म्हणून उदयास आले, त्यावेळी भारताचे पाहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी राज्य संघ म्हणजेच कुठलेही राज्य न निर्माण करण्या पेक्षा भारतात भारत एकसंघ निर्माण करण्याचे ठरवले, ज्यामध्ये क्षेत्रानुसारच भारतात फक्त ४ ते ५ राज्य सुरुवातीला होती. पण भारतातील अनेक क्षेत्रातून क्रांती घडवून आली. ही क्रांती होती भाषेवरून. महाराष्ट्र आधी गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील काही भाग मिळून होता. पण येथील जनते मध्ये भाषा व संस्कृती वरून वाद निर्माण झाला. त्यावेळेस या तीनही राज्यांना सौराष्ट्र म्हटले जाई. आणि या राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. त्यावेळेस काँग्रेस पक्ष भारतातील सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे अनेक मोठे नेते या पक्षात काम करत होते. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण पण होते. आणि महत्वाचे निर्णय हे पक्षातील मोठे नेते घेत.       जनतेतील भाषा व संस्कृती वरून राज्य निर्मितीची ...