मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवरायांच्या बालपणीच्या लाल महाला विषयी थोडक्यात माहिती


 

     शहाजी  महाराजांनी छत्रपती शिवरायांवर पुण्याचा जहागीर सोपवली. त्यावेळी शिवराय लहान होते. त्यामुळे दादोजी आणि जिजाऊच पुण्याचा करोभार पाहत होतो. नेस्त नाबूत केलेल्या पुण्यात सुरुवातीला शिवरायांना व जिजाऊंना राहण्यासाठी व करोभार बघण्यासाठी जागा नव्हती. राजमाता जिजाऊ यांच्या आदेशाने दादोजींनी लाल महालाचे काम सुरू केले. पुण्यात जनता पुन्हा येऊन काम करावी यासाठी दादोजींनाही युक्ती मिळाली लाल महालाचे काम त्यांनी जोरात सुरू केले. 

     ही जागा बघताना दादोजींनी अनेक छोटया छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या. पाणी मुबलक हवे, जंगली जनावरापासून दूर ,आणि असे ठिकाण ज्यापासून जहागिरीव र लक्ष ठेवता येईल. आणि जनतेला फिर्याद मांडण्यासाठी जवळचे स्थान असेल.

    लाल दगडांनी बांधले म्हणून लाल महाल नाव ठेवण्यात आले. लाल महाल हा पुणे शहराच्या मध्यभागी असून कसबे पेठ यामध्ये जिजामाता उद्यानात आहे.  हे उद्यान १९८८ साली महिला व लहान मुलांसाठी बनवले होते. जवळच शनिवार वाडा, आणि गणपतीचे भव्य मंदिर आहे. 



  शिवरायांचे सर्व लहानपणीचे बालपण याच महालात गेले. शाहिस्तेखान मामा जेव्हा पुण्यात आले. तोपर्यंत शिवरायांनी अनेक किल्ले गड जिंखले होते. लाल महाल एक छोटीशी वस्तू आहे. जी फक्त शिवरायांचं पुण्याचा करोभर बघण्या साठी होती. तरीही शिवराय याच महालात अनेक वर्षे राहत होते. त्यामुळें जेव्हा शिवराय पन्हाळ्यात अडकले. त्याचं वेळी शाहिस्तेखान या महालात तब्बल तीन वर्षे राहिला. पण ज्या शिवरायांचे बालपण ज्या महालात गेले त्याचा काना आणि कोपरा शिवरायांना माहीत होता. त्यामुळेच फक्त ४०० मावळ्यांसह शिवरायांनी शाहिस्तेखानाची फजिती केली

     आजच्या कालावधीत जर पाहिले तर लाल मालाचे अस्तित्व मिटलेले पुण्यात आढळते. त्यामुळे अनेक शिवप्रेमी लाल महालाच्या मूळ जगेला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आज जो महाल आहे तो पुणे महानगरपालिका यांनी त्याच सारखी एक प्रतिकृती बनवली आहे.

 


अधिक पोस्ट वाचण्यासाठी येते क्लिक करा.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.