मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवराय समभाजींच्या जन्मापासून संकटाची वर्दळ भाग 2

          या आधीच्या भागात आपण शिवरायांच्या जन्मकाळावधी पासून संकटांची वर्दळ पहिली, या भागात आपण संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधी पासून संकटांची वर्दळ होती ,ती पुढील मुद्यांवरून पाहू- १. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर या किल्यावर झाला. आणि स्वराज्याला छावा मिळाला. पण वीरांच्या आयुष्यात जन्मापासूनच संकटे जशी त्यांची परीक्षाच पाहतात.    २. सर्वात मोठं संकट म्हणजेच अफजलखान ज्यावेळी शिवरायांवर चालून आला त्याच वेळी संभाजी राजे नुकतेच ४ महिन्यांचे झाले होते, आणि याच कालावधीत अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता, आणि शिवरायांचा मुलुख बेचराख करत चालला होता .           आणि सँभाजी महाराजांचे मामा बजाजी निंबाळकर हे अफजलखानाच्या कैदेत अडकले होते.       ३ .आणि त्याच कालावधीत सँभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई या आजारी होत्या. त्यामुळे संभाजी राजेंना पुरेसे दूध भेटत नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी दाईची व्यवस्था करण्यात आली होती.        ४. आणि याच कालावधीत सँभाजी राजेंच्या मातोश्र...

शिवराय, संभाजीराजेंच्या जन्मापासूनच संकटांची वर्दळ भाग 1

               शिवराय आणि संभाजीराजे यांच्या जन्म कालावधी पासून जर पाहिले तर संकटंचा आणि दुःखाचा च होता. असे दिसून येते प्रथम शिवरायांचे जर पाहिले तर त्यांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंच्या सासर आणि माहेर यामध्ये संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षा मध्ये त्यांचे अनेक आप्तजन मारले गेले होते . आणि त्याच कालावधीत शहाजी राजांनी आदिलशाहीशी बंडावा केला आणि त्या युध्दात शहाजी राजे हरले गेले. आणि आदिलशाहीतील आपलेच काही मराठे सरदार जे शहाजी राजांवर जळत होते त्यांनी शहाजीराजांच्या जवळील सरदारांना फितवण्यास सुरुवात केली त्यामुळे गर्भवती जिजाऊंना आपल्या कोणत्या विश्वासु सरदारांवराकडे देखभाल करण्याआधी ढेवावे हे कळेना त्या नंतर आपला सर्वात जवळचा मित्र विश्वासराव जे शिवनेरी किल्याचे सरदार होते( शेवटी तोही पर मुलुख) पण विश्वास रावांनी मात्र आपल्या भगिनी प्रमाणे जिजाऊंना सांभाळले. ( संकटाच्या काळात जो मित्र कामी येतो तोच खरा मित्र).             मित्रांनो फक्त जन्माच्या कालावधीतच नाही तर त्यानंतर बाल्य अवस्थेततही  वीरांन पुणे शिवरायांना...

शहाजीराजांचे आज्ञाधारक पुत्र शिवराय

               प्रत्येक पित्याला वाटते की आपल्या पुत्राने आपल्या आज्ञात रहावे. पण शिवराय असे कसे की ज्या वेळी आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने कैद केले, आणि त्यांना खाल्या मिठाची आन देऊन बळजबरीने शिवरायांना सर्व जिंखलेले किल्ले देऊन समर्पण करण्यास ये असा मजकूर लिहिण्यास शहाजीराजांना सांगितले. आणि नाईलाजाने शहाजीराजांना ही तसे करावे लागले. आणि एवढे शहाजीराजांचे पत्र आल्यावरही शिवरायांनी आपले हल्ले आदिलशाही किल्यावर चालूच ठेवले. त्याचे कारण असे होते की, शहाजीराजांना ही आंतरिक मनातून शिवरायांच्या कार्याचे कौतुक वाटत होते. व ते आशीर्वाद ही देत होते.  कारण जे शहाजीराजांना करायचे होते. पण फंद फितुरीमुळे झाले नाही ते स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र करत होता ,याचा त्यांना अभिमानच होता. आणि शिवराय मनातून हे जाणतच होते. आणि शहाजी राजांनी ही त्या पत्रातून सांकेतिक भाषेत शिवरायांना आदेशच दिला होता.            शिवराय किती आज्ञाधारक होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी नेस्तनाबूत झालेले पुणे शिवरायांना पुन्हा बसवायला सांगितले...

शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार

  शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार              जीवनात जर मोठे कार्य सम्पन करायचे असेल तर आपल्याला निस्वार्थी आणि त्यागी मित्र बनवणे गरजेचे आहे. संकटाच्या प्रत्येक पावलावर साथ देणारे मित्र  मिळवणे गरजेचे आहे. शिवरायांनी बारा मावळातून अनेक मित्र मिळवले ,आणि शिवरायांचा मित्र परिवार स्वराज्याच्या संकट काळात शिवरायांसाठी मर मिटायला ही तयार होता. स्वराज्या साठी शिवरायांनी कसे मित्र निवडले ते पुढील मुद्यांवरून लक्षातच येईल.  योग्य मित्राची निवड                  शिवरायांच्या मित्र परिवारात जर पाहिले तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम जातीचा भेदभाव केलेला आढळत नाही.फक्त मातृभूमी साठी ज्यांच्या मनात तीव्र इच्छा आहे जे स्वतःच्या प्रणापेक्षा स्वराज्यासाठी बलिदान देण्यास तयार होते असा सर्व मित्र परिवारा कडे शिवराय आकर्षित होताना दिसून येतात . कारण शिवरायांनचे विचारही त्याच प्रकारचे होते, एक प्रकारे शिवरायांनी वर्ण धर्म यांच्या पेक्षा विचार धारेला महत्व दिले म्हणजेच बाय्य गुना पेक्षा आंतर...

सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक

  सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक                 मित्रानो इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे व ते  पुढील पिढीने आदर्श मानून प्रेरित होणे गरजेचे आहे पण इतिहासात नाव कोरने काही सोपी गोष्ट नाही सावित्री बाईंनी इतिहासात नाव कोरले जावे म्हणून काही हट्टहास धरला नव्हता समाजाचे हित इच्छुन त्यांनी कार्य केले पण समाजाचे हित करताना व त्याच समाजापुढे इतिहासात नाव कोरले जाताना त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले ते पूढील काही मुद्यांवरून लक्षात च येईल अशी ही सावित्रीबाईची शिक्षणाची आवड        बालपणापासून च शिक्षणाची आवड  असणाऱ्या सावित्रीबाईंच्या कालावधीत स्त्री ला शिक्षण दिले जात नव्हते.तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.त्या पुस्तकांना आपला गुरू मनात व त्यांना त्या जपत. पण आजच्या कालावधीत जर पाहिले तर सर्व उपलब्ध असूनही आजच्या कालावधीतील सावित्री (मुली) सोशिअल मीडियावर गुंतल्या आहे  जहाँ चाह वहा राह  शिक्षणाची आवड असणाऱ्या सावित्रीबाई ना जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व शिक्षक स्वरूपात मिळाले व त्यांनी ...