मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

भगवान महावीर वर्धमान यांच्या जयंती निमित्त त्यांनी सांगितले ५ अतिमोलाचे तत्व


    भगवान  महावीर हे जैन धर्माचे २४ वे तिर्थकर. ज्यांचा जन्म इ.स.पू ५९९ ते ५२६ या दरम्यान उत्तरेकडील कुंडलपूर येथे इस्वाकू वंशात झाला.वडील सिद्धार्थ जे एक क्षत्रिय राजा होते, तर आईचे नाव  त्रिशला होते. 

      महावीर हे खरे अविवाहित राहणार होते. पण माता पितांच्या आग्रहामुळे महावीर वर्धमांन यांचे लग्न यशोदा नामक राजकन्ये बरोबर झाला. महावीर यांना प्रियदर्शिनी नावाची मुलगी होती.

        महावीर यांनी १२ वर्ष तप करून अनेक विकारावर विजय मिळवला होता. 

     भगवान महावीर यांनी समाजाला अनेक बोधक संदेश दिले ज्या मध्ये त्यांचे पंचतत्व सर्वत्र प्रसिद्ध आहे ते पुढील प्रमाणे -

  सत्य

     सर्वांशी खर बोलावं खोट बोलणे हे एक पाप आहे ,असे भगवान महावीर यांचे मनाने आहे.

 अहिंसा

     कुठल्याही प्राण्यांची किंवा जीवाची हिंसा न होता ,सर्वा बरोबर अहिंसेने राहावे असा संदेश महावीरांचा आहे.

   अस्तेय

    म्हणजेच आपला अधिकार नसता दुसऱ्याची कुठल्याही वस्तूची चोरी करणं एक प्रकारे पापच आहे ,हे महावीर यांचे तिसरे तत्व आहे.

     अपरिग्रह

    हे सर्व जग नाशवंत आहे त्यामुळे कुठल्याही वस्तूचा संग्रह किंवा साठा करून काहीही उपयोग नाही हे त्यांचे ४ थे तत्व आहे.

   ब्रम्हचर्य

    प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी काही कालावधी साठी ब्रम्हचर्य चे पालन करावे हे त्यांचे पाचवे तत्व आहे.

     महावीर यांचे जीवन हे शांत आणि भक्ती मार्गचे होते.

  भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त त्यांना आपल्या सर्वांकडून विनम्र अभिवादन.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.