मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा

 

भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा 

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातंत्र्य विरांपासून यशाचे काही धडे घेऊ शकतो -

1. आर्थिक संकट 

         अनेक क्रांतिकारक हे गरीब व आर्थिक टंचाईतलेच होते. घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी ही होत्या, पण त्यांना आर्थिक श्रीमंती पेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे होते. मग त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील चंद्रशेखर आझाद असतील भगतसिंग असेल किंवा सुभाषचंद्र बोस असतील, सुभाषचंद्रानि देशासाठी कलेक्टर पद सोडलं 

यावरून महत्वाच्या गोष्टीसाठी कोणताही मोह सोडावा हे लक्ष्यात येते, तर अनेक आर्थिक अडचनीणा कसे सामोरे जावे हे आपण स्वातंत्र्य वीरांकडून शिकतो. 

(तोरणा जिंकल्यावर शिवरायानं समोर अनेक आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते पण त्याच वेळी तोरणा किल्यावर सोन्याचे घडे सापडले )

2.कठीण परिथितील विजय 

        स्वातंत्र्य विरांसमोर अनेक संकट होती ठीक ठिकाणी इंग्रजचे गुप्तचर होते, त्यात भारतातलेच अनेक शिपाई होते, संदेश पाठवण्यास क्रांतीकारकांना अनेक अडचणनी आल्या पण तरीही त्यांचे काम मात्र चालूच होते .

आपल्याही समोर अनेक संकट असतात पण जिद्ध असेल तर त्याचाही सामना आपण करू शकतो .

3.अपूर्ण साधन सामग्री 

       स्वातंत्र्य विरांकडे अनेक साधन सामग्रीची अपूर्णता होती. हत्यारांची असेल किंवा माहितीची पण  पण त्याही परिस्थितीत असेल तेवढ्याच साधना समवेत लढा दिला .

4.परिवारापेक्षा देशस्वातंत्र्य महत्वाच

         अनेक क्रांतिकारकांनी देशासाढी परिवाराचा त्याग केला, मग ते भगतसिंग असतील किंवा सुभाषचंद्र अश्या अनेक वीरांनी देशा पुढे आयुष्यातील अनेक गोष्टी छोट्या मानल्या .

आज जर भारतसीमेवर आपल्यामधील अनेक विर जवान परिवाराचा विचार न करता सीमेवर लढण्यास सज्ज असतात .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.