मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

वीर बाजीराव पेशवे यांची वयाच्या फक्त २० साव्या वर्षी पेशवे पदावर नेमणूक


 

      पाहिले किंवा थोरले बाजीराव पेशवे म्हणून ओळखले जाणारे बाजीराव बल्लाळ हे चौथे छत्रपती म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर  श्रीमंत पेशवे पदावर आरूढ झाले.

      बाजीराव पेशवा हे बाळाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र, बाजीराव यांनी वडिलांच्या सानिध्यात अनेक युद्ध कोशल्याच्या बाबी शिकल्या. मुघलसाम्राज्य जेव्हा कमकुवत झाले. त्यावेळी  बाळाजी विश्वनाथ हे अनेक वेळा उत्तरे कडे सत्ता स्थापन करण्यासाठी मोहीम हाती घेत. त्यामुळे कोवळ्या वयात हट्ट करून बाजीराव हे सुध्दा उत्तरेकडे मोहिमेत शामिल होत. उत्तरे कडील दिल्ली, आग्रा या प्रदेशातील मारा करण्यासाठी मोक्याच्या ठिकाण बाजीरावणे बालपणीच पाहून ठेवले. 

     बाजीराव हे स्वभावाने तापत होते. शांत व मुत्सद्देगिरीपेक्षा तालावर बाजीराव यांना जवळची वाटायची.

       त्यामुळे जेव्हा पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीमंत पेशवा पद हे बाजीराव यांच्या कडे देण्यास छत्रपती शाहू महाराजांचे राजदरबारी मनाई करत होते. यांचे दोन करणे होती पाहिलं म्हणजे १. सत्तेचं नियंत्रण हे परंपरागत छत्रपतींच्या ताब्यात हवं हे देशवासीयांची इच्छा होणं स्वाभाविक होत. आणि दुसरं कारण म्हणजे २. बाजीरावाचा स्वभाव, एका घावात दोन तुकडे असेच विचार बाजीराव यांचे होते. त्यामुळे।  अनेक राजदरबारी यांचा बाजीरावावर विश्वास बसत नव्हता.

     पण पडत्या कालावधीत बाजीराव ने शाहू महाराजांची मदत केली होती. शेवटी शाहू महाराज यांनी लढाई व जोखमीच्या काळात बाजीराव सारख्या वीराला वयाच्या २० व्या वर्षी  पेशवे पदावर नेमणूक केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.