मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

छत्रपती शिवरायां सह त्यांच्या सवनगड्यांची रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ


 

          निजाम, मुघलांचे अत्याचार बघितल्याव जिजामातेच्या मनात तसेही ज्वाला भडकत होती. आणि हीच ज्वाला जिजाऊंनी शिवरायांच्या मनात बालपणापासूनच रुजवण्यास सुरुवात केली. 

       त्यात शिवरायांचे विचारही बालपणापासून प्रखर व अन्यायाविरुद्ध वाचा फोडनारे होते. बालपणापासूनच निजामशाही चे अत्याचार, हिंदूंचा होणारा छळ, जनतेची लूट असे सर्व वातावरण एक निजामशाहीतील नामी सरदारांचा पुत्र असताना शिवराय पाहत होते. जेथे समोर सर्व सुख सुविधां होत्या तरीही सामान्य जनतेसाठी काही कर्तुत्व करून दाखवन्याचे शिवरायांनी ठरवले.

     ज्या वयात आपण नववी,दहावी चे पेपर देत होतो. त्या वयात शिवरायांनी स्वराज्य स्थापण करण्याची शपथ घेतली. तीही बारा मावळ रानातील त्या योध्याबरोबर जे शिवराया पेक्षा वयाने मोठे होते. 

       छत्रपती शिवरायांनी मावळ्यामध्ये मातूभूमी, देशप्रेम या विषयी जागृत केले, आणि वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वराच्या मंदिरात सर्वा समावेत एक शपथ घेतली.

    शिवपिंडीवर बेलपत्र वाहताना शिवराय देवाला  म्हणाले की " हे शंभू महादेव तूझ्या साक्षीने आम्ही सर्व शपथ घेतो की ही हिंदू भूमी या म्लेंच्छ्याच्या तावडीतून मुक्त करू.

      वायच्या सोळाव्या वर्षी एवढं मोठ धाडस दाखवण दादोजींना ही आचार्य चकित करणार वाटलं. शिवरायांनी घेतलेली शपथ पूर्ण करूनही दाखवली.

     मित्रानो जीवनात लवकर कुठलेही निर्णय घेतले तर आयुष्याचा पुढील मार्ग कोणता हे स्पष्ठ होते.  हेच शिवरायांच्या रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ वरुन लक्षात येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.