मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

भक्त प्रल्हाद कडून शिका होळी चे महत्व

    खर पाहिले तर आपण होळी का साजरी करतो या मागील कारण समजून घेणे आवश्यक आहे हिरण्यकाशपुणे आपला मुलगा भक्त प्रल्हाद  भगवान विष्णूचे नामस्मरण करतो म्हणजेच आपल्या शत्रूचे नामस्मरण करतो म्हणून त्याच्या मृत्यु साठी अनेक कुटील कर्म केले ज्यात त्याने आपली बहीण होलिका ईच्या मदतीने प्रल्हादाला मरण्याची योजना बनवली होलीकेला वरदान होते की अग्नी तिला जाळू शकणार नाही पण जेव्हा होलिका प्रल्हादाला। आपल्या सोबत चितेवर घेऊन बसली त्यावेळी प्रल्हादाच्या नामस्मरणामुळे होलिका चितेत जळून गेली तर प्रल्हाद अधिक तेजोमय झाला    आता यामधून आपण काय शिकू शकतो  प्रल्हाद लहान होता आणि आपल्या वाडीला समोर वाळलेल्या कडी समान सुद्धा नव्हता  पण भक्ती मुळे तो सामर्थ्यवान झाला होता  म्हणजेच आपल्या समोरील संकट कितीही मोठे असले तरीही मनात करी भक्ती आणि संयम असेल तरीही यश गोल फिरून आपल्या जवळच येते